शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
2
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
3
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
4
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
5
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
6
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
7
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
8
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
9
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
10
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
11
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
12
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
13
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
14
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
15
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
16
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
17
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
18
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
19
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
20
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार

देश समाजकारण्यांमुळे चालतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 4:49 AM

राजकारण हे अळवावरचे पाणी असते, पान हलले की पाण्याचे थेंब पटापट पडतात, समाजकारणच चिरकाल टिकणारे असल्याने हा देश राजकारण्यांमुळे

पुणे : राजकारण हे अळवावरचे पाणी असते, पान हलले की पाण्याचे थेंब पटापट पडतात, समाजकारणच चिरकाल टिकणारे असल्याने हा देश राजकारण्यांमुळे चालत नसून समाजकारण्यांमुळे चालतो. राजकारणात निवडणुकीपूर्वी जोरात काम होते आणि निवडणुकीनंतर संपते, अशी भावना पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केली.‘लायन्स क्लब पुणे औंध-पाषाण’चे नूतन अध्यक्ष डॉ. सतीश देसाई आणि त्यांच्या कार्यकारिणीतील सदस्यांचा शपथविधी कार्यक्रम शनिवारी पार पडला. या वेळी लायन्सचे माजी आंतरराष्ट्रीय संचालक नरेंद्र भंडारी अध्यक्षस्थानी होते. उपप्रांतपाल रमेश शाह, मावळते अध्यक्ष डॉ. प्रदीप दामले, सचिव गणेश जाधव, प्रदीप बर्गे, गिरीश मालपाणी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.गिरीश बापट म्हणाले, ‘‘माणसातील मनुष्यत्व उभे करून दुसºयाला मदत करण्याची भावना, संस्कार निर्माण करणे हे लायन्सचे यश आहे. लायन्सचे हे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. युवा पिढीला मार्गदर्शनाची गरज असून लायन्स या पिढीतील नेतृत्व गुण शोधून त्यांना पुढील काळाचे नेतृत्व करण्यासाठी घडवावे. लायन्स क्लबने समाजात सेवावृत्ती रुजविली आहे, पुढील काळात युवा नेतृत्व घडणाची जबाबदारी लायन्सने घ्यावी.’’लायन मदनभाई सुरा यांच्या स्मरणार्थ ‘लायनभूषण’ पुरस्कार सुरु केला जाणार असल्याची माहिती डॉ. सतीश देसाई यांनी या वेळी दिली. लायन्सच्या नव्या शतकाची सुरुवात विविधअंगी समाजकार्ये केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप शेठ यांनी आभार मानले. विनोद शाह, कृष्णकांत कुदळे, अंकुश काकडे, अरुण शेवते, प्रकाश देवळे, मिलिंद जोशी, रवी चौधरी, सुरेश धर्मावत, सचिन इटकर आदी मान्यवर उपस्थित होते.