शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
3
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
4
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
5
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
6
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
7
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
8
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
9
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
10
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
11
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
12
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
13
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
14
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
15
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
16
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
17
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
18
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
19
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
20
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी

उद्योगासह सर्वच क्षेत्रांत निराशेचे वातावरण

By admin | Published: November 15, 2015 12:39 AM

देशात सध्या सर्वच क्षेत्रांत निराशेचे वातावरण आहे. यामध्ये कृषी, अ‍ॅटोमोबाईल क्षेत्र देखील अपवाद नाही. ही बाब अर्थव्यवस्थेसाठी फारशी चांगली नाही,

बारामती : देशात सध्या सर्वच क्षेत्रांत निराशेचे वातावरण आहे. यामध्ये कृषी, अ‍ॅटोमोबाईल क्षेत्र देखील अपवाद नाही. ही बाब अर्थव्यवस्थेसाठी फारशी चांगली नाही, अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी उद्योगक्षेत्राबाबत चिंता व्यक्त केली.बारामती येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रयत भवन येथे दिवाळी पाडव्यानिमित्त व्यापाऱ्यांचा मेळावा आयोगित करण्यात आला होता. पवार म्हणाले, की देशात शेतकरी, व्यापारीवर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. सरकारची धोरणे पोषक नसल्याने निराशेचे वातावरण झाले आहे. देशाच्या अर्थमंत्र्यांनी काही वर्षांपूर्वी परदेशी गुंतवणुकीला विरोध केला. मात्र, आता त्यांनीच परदेशी गुंतवणूुकदारांना संधी दिली आहे. यामध्ये ई-कॉमर्स कंपन्यांचा शिरकाव झाला आहे. याचा परिणाम रिटेल क्षेत्रावर होऊन दुकाने बंद होण्याची भीती आहे. गेल्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेत सोने, वाहन क्षेत्रात विक्रीमध्ये घट झाल्याची माहिती आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांतील गुंतवणूकदार अस्वस्थ आहेत. गुंतवणुुकीचे प्रमाण वाढविण्यासाठी निर्णय होणे आवश्यक आहे. केंद्र सरकारबाबत एका वर्षात निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. मात्र, एका वर्षात प्रोत्साहन देणारी दिशा दिसत नाही, असेही पवार म्हणाले. (प्रतिनिधी)