शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

पुणेकरांच्या जखमेवर मीठ चोळू नका

By admin | Published: April 25, 2016 2:45 AM

मागील पावसाळयात कमी पाऊस झाला असतानाही पाणीकपातीचा निर्णय घेण्यास पालकमंत्री गिरीश बापट यांनी अक्षम्य उशीर केला, त्यानंतर आता मोठया पाणीकपातीला सामोरे जाणाऱ्या

पुणे : मागील पावसाळयात कमी पाऊस झाला असतानाही पाणीकपातीचा निर्णय घेण्यास पालकमंत्री गिरीश बापट यांनी अक्षम्य उशीर केला, त्यानंतर आता मोठया पाणीकपातीला सामोरे जाणाऱ्या पुणेकरांच्या पाण्यात आणखी कपात करून ते त्यांच्या जखमेवर मीठ का चोळत आहोत अशी विचारणा सजग नागरिक मंचच्यावतीने पालकमंत्र्यांना करण्यात आली आहे. कालवा समितीच्या शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये पालकमंत्र्यांनी पुणेकरांच्या पाण्यात आणखी कपात करण्याचे संकेत दिले आहेत. यापार्श्वभुमीवर सजग नागरिक मंचने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पालकमंत्र्यांना त्यांनी याबाबात ११ प्रश्न विचारले आहेत. आॅक्टोबर - जून या काळातील दौंड व इंदापूरची पिण्याच्या पाण्याची गरज प्रत्येकी ०. ३ टीएमसी असल्याचे पाटबंधारे खात्याचे पत्र आमच्याकडे उपलब्ध आहे. असे असताना त्याच्या ४ पट पाणी गेल्या ६ महिन्यात त्यांच्या साठी सोडले गेले त्याचे काय झाले ?, कालव्यातून इंदापूरला पाणी पोचेपर्यंत १. ५० टीएमसी तर दौंड ला पाणी पोहोचे पर्यत १. ० टीएमसी पाण्याची गळती होते, हे आपणास माहित आहे का ? त्यांना आता १ टीएमसी पाणी हवे असेल तर कालव्यातून २.५० टीएमसी पाणी सोडावे लागेल. एवढे पाणी धरणात आहे का? इंदापूर भोगोलिकदृष्टया उजनीच्या जवळ असताना त्याच्या पिण्याच्या पाण्याची गरज उजनीच्या अचल साठ्यातून भागवता येणार नाही का? दौंडला पाणी पोचेपर्यंत पाणी गळती लक्षात घेता दौंडला रेल्वे ने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचा आपण विचार केला का ?