शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
3
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
4
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
5
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
6
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
7
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
8
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
9
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
10
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
11
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
12
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
13
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
14
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
15
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
16
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
17
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
18
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
19
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
20
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   

पुणेकरांना पाणी कपाती मधून मिळणार दिलासा

By admin | Published: August 05, 2016 3:58 PM

गेल्या दहा महिन्यांपासून दिवसाआड पाणी कपातीचा सामना करणा-या पुणेकरांना लवकरच दिलासा मिळणार आहे.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 5 : गेल्या दहा महिन्यांपासून दिवसाआड पाणी कपातीचा सामना करणा-या पुणेकरांना लवकरच दिलासा मिळणार आहे. ही कपात मागे घेण्यासाठी पालकमंत्री गिरिष बापट यांनी उद्या सायंकाळी 4 वाजता कालवा समितीची बैठक बोलाविली आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला धरणसाखमधील धरणे 80 टक्क्याहून अधिक भरली आहेत. तर खडकवासला आणि पानशेत ही धरणे 95 टक्के पेक्षा अधिक भरल्याने मुठा नदीतून तसेच खडकवासला कालव्यातून मोठया प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे.

त्यामुळे ही कपात रद्द करण्याची मागणी सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसह , कॉंग्रेस आणि मनसेने केलेली होती. त्यासाठी महापौर प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी सौरभ राव यांची भेट घेऊन या मागणीसाठी त्यांच्या दालनात आंदोलनही केले. दरम्यान, पाणी सोडण्यावरून महापौर आणि पालकमंत्री यांच्यात रंगलेला राजकीय कलगीतुरा रंगला असून महापौरांना दोन वेळा कपात रद्द करण्याच्या केलेल्या घोषणेला बापट यांनी विरोध केला होता. मात्र, उद्या कपात रद्द करण्यावर शिक्का मोर्तब केले जाणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.