शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
2
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
3
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
4
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
5
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
6
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
7
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
8
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
9
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
10
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
11
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
12
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
13
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
14
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
15
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
16
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
17
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
18
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
19
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
20
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली

किल्ल्यांतून दिला पर्यावरणाचा संदेश

By admin | Published: November 12, 2015 2:29 AM

दिवाळीनिमित्त परिसरात मोठ्या संख्येने बाळगोपाळांसह युवकांनी किल्ले बनवले आहेत. किल्ल्याच्या माध्यमातून स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम काटेवाडी पाणी अडवा पाणी जिरवा

काटेवाडी : दिवाळीनिमित्त परिसरात मोठ्या संख्येने बाळगोपाळांसह युवकांनी किल्ले बनवले आहेत. किल्ल्याच्या माध्यमातून स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम काटेवाडी पाणी अडवा पाणी जिरवा, झाडे लावा वृक्ष जगवा असे प्रबोधनपर संदेश दिले आहेत. विजयदुर्ग, सिंहगड, रायगड, शिवनेरी, सिंधुदुर्ग, प्रतापगड, पन्हाळा आदी किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे काटेवाडी परिसरात किल्ल्याची मांदियाळी दिसून येत आहे. शिवाजीनगर परिसरात महेश पाटोळे व अनिकेत खुडे या शाळेतील विद्यार्थ्यांनी विजयदुर्ग किल्ला बनवला आहे. त्यांनी निर्मलग्राम काटेवाडी गावाची प्रतिकृती साकारली आहे. तसेच बिरोबा तरुण मंडळांनी सिंधुदुर्ग किल्ला बनवून पाणी अडवा पाणी जिरवा असा संदेश दिला आहे. देसाई मित्र परिवार युवकांनी रायगड किल्ल्याची उभारणी केली आहे. ‘झाडे लावा वृक्ष वाढवा’ असे पर्यावरणासपूरक संदेश दिला आहे. कन्हेरी रस्त्यावरील धनी वस्ती येथील युवकांनी शिवनेरी किल्ल्यासह शिवसृषटी साकारली आहे.