शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘फडणवीस यांना गृहखात्याला वेळ देता आला नाही’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 04:49 IST

पाच वर्षाच्या काळात गृहमंत्रिपदाचा कारभार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता.

बारामती : पाच वर्षाच्या काळात गृहमंत्रिपदाचा कारभार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता. त्यांना या खात्याकडे वेळ देता आलेला नाही. नागपूरसारख्या शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. याकडे अधिक लक्ष दिले जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.गृहमंत्री देशमुख मंगळवारी गृहमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी सोमवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची त्यांच्या गोविंदबाग निवासस्थानी भेट घेतली. ते म्हणाले, गृहमंत्रिपदासाठी अनेक जण इच्छुक असतात. आपल्याला मिळालेल्या या महत्त्वाच्या पदाच्या माध्यमातून राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासंदर्भात नियोजन केले जाईल.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस