शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
5
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
6
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
8
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
9
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
10
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
11
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
12
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
13
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
15
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
16
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
17
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
18
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
19
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस

शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान समजून घ्यावे

By admin | Published: January 25, 2017 11:48 PM

निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान समजून घेऊन उत्पादन घेतले पाहिजे, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे शास्त्रज्ञ

नारायणगाव : निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान समजून घेऊन उत्पादन घेतले पाहिजे, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे शास्त्रज्ञ डॉ. ़विनय सुपे यांनी नारायणगाव येथे केले़उपविभागीय कृषी अधिकारी राजगुरुनगर व कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डाळींब पिकावरील कीड-रोग सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) अंतर्गत तालुका जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर तालुक्यातील सर्व क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी, कर्मचारी व शेतकरीसाठी घेण्यात आलेल्या कार्यशाळेत डॉ़ सुपे हे बोलत होते़या कार्यक्रमासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पुणे सुभाष काटकर, उपविभागीय कृषी अधिकारी राजगुरुनगर बाळासाहेब मगर, तंत्र अधिकारी कृषी आयुक्तालय पुणे रोहिदास मासळकर, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव डॉ़ राजपूत, तालुका कृषी अधिकारी आंबेगाव संजय विश्वासराव, तालुका कृषी अधिकारी शिरूर संजय पिंगट, तालुका कृषी अधिकारी खेड लक्ष्मण व्होटकर, तालुका कृषी अधिकारी जुन्नर हिरामण शेवाळे आदी उपस्थित होते़प्रास्ताविकात उपविभागीय कृषी अधिकारी राजगुरुनगर बाळासाहेब मगर यांनी डाळींब पिकावरील कीड-रोग सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) प्रकल्पाविषयी माहिती देताना या योजनेचा लाभ व सल्ला कशा प्रकारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जातो याची माहिती दिली़ कार्यक्रमात प्रमुख वक्ते कृषी विद्यापीठ राहुरीचे शास्त्रज्ञ डॉ. ़विनय सुपे यांनी डाळींब पिकासाठी योग्य जमीन, लागवड पद्धती, विविध जाती, कलमे निवडताना घ्यावयाची काळजी, सिंचन पद्धत, आंतरमशागत, झाडाला वळण देणे, खत व्यवस्थापन, बहार नियोजन, डाळींब पिकावर येणाऱ्या किड-रोगांची माहिती व व्यवस्थापन याविषयी सखोल मार्गदर्शन करून शेतकऱ्यांनी विचारलेल्या शंकांबाबत माहिती दिली़सुभाष काटकर यांनी फळपीक विमाबाबत मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले.(वार्ताहर)