शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
3
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
5
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
6
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
7
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
8
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
9
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
10
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
11
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
12
Kolkata Doctor Case : "२४ तासांत मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करू", डॉक्टरांचा ममता सरकारला अल्टिमेटम
13
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
14
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट
15
माजी खासदाराची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी; अवघ्या २ वर्षात परतले माघारी
16
१० मिनिटांत घरी पोहोचणार गरमागरम जेवण, Swiggy नं सुरू केली नवी सेवा; मुंबई-पुण्यासह 'या' ठिकाणी घेता येणार लाभ
17
Navratri Special : "शेतकरी नवरा नको गं बाई" हा दृष्टिकोन बदलण्याची गरज, अभिनेत्री असलेली मृण्मयी शेतीकडे का वळली?
18
Bigg Boss 18 ची उत्सुकता शिगेला! सलमानने डॅशिंग एन्ट्री घेऊन दाखवला अनोखा अंदाज, बघा व्हिडीओ
19
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
20
Jio Financial ला SEBI नं दिली गूड न्यूज, आता शेअरवर नजर; काय परिणाम होणार?

उपवासही आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2022 9:12 AM

वाढत्या महागाईत उपवासाला लागणाऱ्या भगर, शेंगदाणे, साबुदाणा या साहित्यातही पाच ते दहा टक्क्याने वाढ

पुणे : आषाढीनंतर श्रावण, भाद्रपद, गणेशाेत्सव, नवरात्र उत्सव ते दिवाळीपर्यंत धार्मिक सण-उत्सव सुरू होतात. रविवारी आषाढी एकादशी असल्याने लाखो वारकरी मोठ्या प्रमाणात उपवास करीत असतात, मात्र सध्या वाढत्या महागाईत उपवासाला लागणाऱ्या भगर, शेंगदाणे, साबुदाणा या साहित्यातही पाच ते दहा टक्क्याने वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांसाठी उपवास करणेही आवाक्याबाहेरचे झाले आहे.

महाराष्ट्रातील बहुसंख्य नागरिक धार्मिक उपवास करतात. काही लोक आवडीनेही उपवासाचे पदार्थ खातात. त्यामुळे उपवासाच्या पदार्थांना मागणी कायम असते. मागील वर्षाच्या तुलनेत उपवासाचे दर वाढल्याने सामान्य नागरिकांना उपवास करणेही परवडेनासे झाले आहे. त्यामुळे सामान्य नागरिक उपवासाच्या दिवशी पूर्ण उपवासच धरून आषाढी एकादशी साजरी करण्यावर भर देत आहेत.

किलोचे दर

भगर : १०५ ते ११५साबुदाणा : ५० ते ५४शेंगदाणे : ११० ते १२०

वस्तूंचे भाव दिवाळीपर्यंत तेवढेच राहणार 

भगर आणि शेंगदाणा हे उपवासाला लागणारे नियमित वस्तू आहेत. सध्या शेंगदाण्याचे दर आठ ते दहा टक्केने वाढले आहेत. दिवाळीपर्यंत धार्मिक सण उत्सव असतात. त्यामुळे हे दर कमी होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे या वस्तूंचे भाव दिवाळीपर्यंत तेवढेच राहणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही असे मार्केटयार्डमधील व्यापारी अशोक लोढा यांनी सांगितले. 

उपवास करणे सध्या सामान्य नागरिकांना महाग पडत आहे 

आषाढी एकादशीला दरवर्षी उपवास धरत असतो. यावर्षी केळी, रताळ खाऊन एकादशी उपवास करणार आहे. महागाई वाढली तरी आनंदाने आषाढी एकादशी साजरी करतो. या पूर्वीच्या तुलनेत उपवासाच्या साहित्याचे दर सात ते आठ रुपये वाढल्याने उपवास करणे सध्या सामान्य नागरिकांना महाग पडत आहे. तरीही देवाविषयी श्रध्दा असल्याने उपवास करणार असल्याचे जनता वसाहत येथे राहणारे सुजित रणदिवे म्हणाले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेSocialसामाजिकShravan Specialश्रावण स्पेशलAshadhi Ekadashiआषाढी एकादशी