शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

देशात प्रथमच शहिदांचे महाश्रद्ध

By admin | Published: September 21, 2014 2:13 AM

देशासाठी शहीद झालेल्या युवा क्रांतीकारकांचा देह त्यांच्या नातेवाईकांना मिळू शकला नाही. भूमातेच्या कुशीत हे शहिद सामावून गेले.

पुणो : देशासाठी शहीद झालेल्या युवा क्रांतीकारकांचा देह त्यांच्या नातेवाईकांना मिळू शकला नाही. भूमातेच्या कुशीत हे शहिद सामावून गेले. त्यामुळे त्यांची आठवण ठेवत या युवा क्रांतीकारकांचे महाश्रध्द आणि तर्पण यज्ञ करण्यात येणार आहे. त्यासाठी देशातील 12क् नद्यांचे पाणी आणि शहिदांचे रक्त सांडलेल्या 32 ठिकाणांची माती संकलित करण्यात आली आहे. हे कलश शनिवारी पुण्यात आणण्यात आणण्यात आले आहेत.
अखिल भारतीय स्वतंत्रता संग्राम सेनानी समिती आणि आझाद हिंद मंच यांच्या वतीने दिल्ली येथे 23 सप्टेंबर रोजी महाश्रध्दाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी अनेक क्रांतीकारकांचे वंशज उपस्थित राहणार असल्याची माहिती समितीचे सरचिटणीस आबासाहेब राऊत यांनी दिली. 
राऊत म्हणाले, देशासाठी रक्त सांडलेल्या क्रांतीकारकांना व्यापारी, लेखक, कवी, डॉक्टर असा कोणताही व्यवसाय पत्करून चांगले 
आयुष्य जगता आले असते. परंतु त्यांनी उमेदीच्या काळात बलिदान देऊन आपल्यासाठी आणि देशासाठी खूप मोठे कार्य केले आहे. स्वातंत्र्यासाठी लढा देत मृत्यू पत्करल्यानंतर अनेकांचे अंत्यसंस्कारदेखील होऊ शकले नाहीत. या हजारो शहिदांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम देशात पहिल्यांदाच होणार आहे.
शहिदांचे रक्त सांडलेल्या अंदमान, जालियनवाला बाग,
 झाशी किल्ला, पंजाब स्मारक, कर्नाटक, औरंगाबाद, बेळगाव, 
येरवडा कारागृह, मुंबई, नाशिक, ठाणो, वसई बाजार यांसारख्या 32 ठिकाणांहून माती गोळा करण्यात आली आहे.
 तसेच अलाहाबाद, केरळ, रामेश्वर, आळंदी, द्वारका, गंगासागर, कुरूक्षेत्र, कोल्हापूर, हिमालय, महाबळेश्वर, बद्रीनाथ यांसह 
श्रीलंका अशा 121 ठिकाणच्या नद्यांचे पाणी एकत्रित करण्यात आले
 आहेत. त्यासाठी एन. आर. 
माथाड आणि मधुकर आडेलकर यांनी पुढाकार घेतला आहे, असे राऊत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)