शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
2
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
6
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
7
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
8
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
9
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
11
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
12
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
13
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
14
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
15
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
16
स्वरा भास्करच्या पतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेचं तिकीट, अभिनेत्री ट्वीट करत म्हणाली...
17
इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...
18
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
19
Bandra Stampede: महाराष्ट्रातील ७ स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उचलले मोठे पाऊल
20
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा

Pune: न्यायालयाच्या ताशेऱ्यांना राज्य सरकारच जबाबदार, काँग्रेसची टीका

By राजू इनामदार | Published: October 14, 2023 5:33 PM

या सरकारला नैतिकतेची थोडी जरी चाड असली तरी त्यांनी सत्तात्याग करावा, अशी टीका तिवारी यांनी केली....

पुणे : आमदारांच्या अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून राज्याच्या इतिहासात प्रथमच इतके ताशेरे मारले गेले आहेत. याला अनैतिक राजकीय व्यवहार करत सत्तेवर आलेले राज्य सरकार जबाबदार आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली. या सरकारला नैतिकतेची थोडी जरी चाड असली तरी त्यांनी सत्तात्याग करावा, अशी टीका तिवारी यांनी केली.

तिवारी म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रता प्रकरणात सभापतींना वेळेची मुदत दिली नसली तरी त्यांचे घटनात्मक अधिकार मान्य करून त्यांनाच याबाबत निर्णय घेण्यास सांगितले होते, मात्र, त्याचा गैरअर्थ काढून वेळकाढूपणा केला जात आहे. त्यामुळेच मी दिरंगाई करणार नाही, पण घाईही करणार नाही, अशी दिशाभूल करणारी वक्तव्ये केली जात होती. मात्र, आता न्यायालयानेच त्यावर प्रतिकूल मत व्यक्त करत वेळेत निर्णय घ्यावा, अशी समज त्यांना दिली. न्यायालयाच्या ताशेऱ्यानंतर आता तरी सभापतींनी आपल्या घटनादत्त अधिकार व तारतम्याचे भान ठेवून निकाल देतील अशी अपेक्षा तिवारी यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड