शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

सुसंस्कृत समाज उभारणीसाठी ग्रंथोत्सव आवश्यक : लक्ष्मीकांत देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 15:47 IST

पुस्तके माणसाचे व्यक्तिमत्व घडवितात. फक्त अभ्यासक्रमावर भर न देता अवांतर वाचनावर भर द्या. वाचाल तर समृद्ध व्हाल, अशा शब्दात ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी वाचनाचे महत्त्व उलगडले.

ठळक मुद्देराजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या जयंतीनिमित्त शिवशंभो ग्रंथालयाचे उद्घाटनपुस्तकांच्या खरेदीसाठी स्वत: च बजेट ठेवा. पुस्तक तुम्हाला घडवतील : विठ्ठल जाधव

पुणे : पुस्तके माणसाचे व्यक्तिमत्व घडवितात. पुस्तकांशी मैत्री करा. फक्त अभ्यासक्रमावर भर न देता अवांतर वाचनावर भर द्या. वाचाल तर समृद्ध व्हाल, अशा शब्दात ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी वाचनाचे महत्त्व उलगडले. राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या जयंतीनिमित्त शिवशंभो ग्रंथालयाच्या वतीने आयोजित केलेल्या ग्रंथालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, सहाय्यक ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर, लेखिका विद्या जाधव, शिवशंभो ग्रंथालयाचे अध्यक्ष विकास टिंगरे पाटील तसेच नगरसेविका किरण जठार, सतीश म्हस्के , शांताराम कुंजीर, सोपान पवार, मुख्याध्यापक महेश पडवळ, नगरसेवक अनिल टिंगरे, नितीन टिंगरे आणि महेश टिंगरे उपस्थित होते.देशमुख यांनी पुस्तके आपल्याला विज्ञानवाद, विवेकवाद आणि मानवतावाद शिकवितात. त्यामुळे माणूस खऱ्या अर्थाने आधुनिक बनतो. वाचाल तर समृद्ध व्हाल असे सांगितले. विठ्ठल जाधव म्हणाले, की पुस्तकांनी आत्मविश्वास वाढतो. पुस्तकं वाचायला हवीत, म्हणून पुस्तकांच्या खरेदीसाठी स्वत: च बजेट ठेवा. पुस्तक तुम्हाला घडवतील. क्षीरसागर यांनी सोशल मीडियामुळे वाचन कमी होत आहे. खऱ्या अर्थाने समृद्ध व्हायचे असेल तर वाचनावर भर द्यावा याकडे लक्ष वेधले. या कार्यक्रमात धनेश्वर विद्यालयाला पुस्तकपेट्या देऊन शिवशंभो ग्रंथालयाने दत्तक योजनेअंतर्गत दत्तक घेतले.

टॅग्स :Laxmikant Deshmukhलक्ष्मीकांत देशमुखSunitaraje Pawarसुनिताराजे पवारPuneपुणे