शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
2
डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा
3
काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार ? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर
4
तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो... 
5
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
6
"मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे", महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन मराठी अभिनेता स्पष्टच बोलला
7
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
8
तनिषा भिसे प्रकरण: पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय'
9
‘एआय’ ऐक ना रे माझं, तूच मला समजू शकतोस... खरंच एआय समजून घेतं का?
10
लेख : चिंब पावसानं रान औंदा होणार आबादानी!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
12
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
13
स्क्रीनच्या पलीकडची सुट्टी; पालक म्हणून मुलांसाठी तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करू शकता
14
इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर
15
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
16
लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...
17
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
18
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
19
मोबाइल सिग्नल वृद्धीसाठी मुंबई मेट्रोच्या आयबीएस सेवेचे दर दूरसंचार कंपन्यांना अमान्य

एका रात्रीत मतांचा टक्का लाखांपार पोहोचतोच कसा? काँग्रेसचा सवाल

By राजू इनामदार | Updated: December 11, 2024 17:19 IST

बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन

पुणे : पराभूत पक्षांनाच नाही तर राज्यातील मतदारांसाठीही विधानसभेचा निवडणूक निकाल धक्कादायक वाटत आहे. पारदर्शकता राहावी यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे, अशी मागणी करत काँग्रेसच्या शहर शाखेने नवी पेठेत बुधवारी सकाळी आंदोलन केले. नागरिकांच्या स्वाक्षऱ्याही घेण्यात आल्या.काॅंग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, शहरात ठिकठिकाणी अशी मोहीम राबवण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता ५८.२२ टक्के मतदान झाले, त्याच रात्री ११:३० वाजता ते ६५.०२ टक्के आणि दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५ टक्के झाल्याचे सांगितले जाते, यात एकूण ७.८३ टक्के मतदान वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे. तब्बल ७६ लाख मतांची ही वाढ झाली असून, मतदानाचा टक्का इतका कसा वाढला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, दीप्ती चवधरी, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, रफिक शेख, अजित दरेकर, लता राजगुरू, गोपाळ तिवारी, हनुमंत पवार, सुनील शिंदे, राज अंबिके, सुनील घाडगे, ब्लॉक अध्यक्ष हेमंत राजभोज, अक्षय माने, सुजित यादव, आसिफ शेख, रमेश सोनकांबळे, राजू ठोंबरे, सतीश पवार, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे व काँग्रेसचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड