शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार
2
राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय?
3
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
4
Virat सह अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ बनवून होतेय फसवणूक; बनावट गेमिंग अ‍ॅपद्वारे कोट्यवधींची लूट
5
संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड
6
'तुम्ही मनी लॉड्रिंग, मानवी तस्करीत...", वैज्ञानिकाला एक व्हिडीओ कॉल अन् गमावले ७१ लाख
7
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
8
IND vs NZ सामन्यात 'चिटिंग'? आर. अश्विननंही केली 'चॅटिंग', पण...
9
अमेठीत घडलं 'बदलापूर', आरोपी गंभीर जखमी! पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावताना घडली घटना
10
संपादकीय: अभिजात मराठी!
11
"दिवट्या आमदार..."; सुनील टिंगरेंवर शरद पवारांची टीका; अजितदादा म्हणाले, "बदनामीचा प्रयत्न..."
12
"शस्त्र सोडून गांधीवादी विचारानं काम करतोय..."; फुटिरतावादी यासीन मलिकचा कोर्टात दावा
13
शेवटच्या दिवशी अरबाजची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री; धावत येऊन निक्कीला उचललं, बेडरुममध्ये घेऊन गेला अन्...; सदस्यही पाहतच राहिले
14
Pan Cardबद्दल तुम्हाला किती माहितीये? पॅन क्रमांकाचा अर्थ काय? एकात असतं तुमचं आडनाव
15
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
16
Taro Card: देवीची कृपा मिळवून देणारा चैतन्यमयी आठवडा; वाचा तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
अजित पवारांच्या भायखळा NCP तालुकाध्यक्षाची हत्या; मुंबईत रात्री घडला थरार 
18
दररोज घसतोय Ola Electricचा शेअर; ₹१०० च्या खाली आला भाव; काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
19
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
20
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला

हिर्डोशी खोऱ्यातील गावे टँकरमुक्त करणार

By admin | Published: May 12, 2017 4:55 AM

नीरा देवघर धरण भागात अनेक वर्षांपासून दर वर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवते. या टंचाईग्रस्त गावात पिण्याच्या

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : नीरा देवघर धरण भागात अनेक वर्षांपासून दर वर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवते. या टंचाईग्रस्त गावात पिण्याच्या पाण्याच्या विविध योजना राबवून टंचाई दूर करून हिर्डोशी खोऱ्यातील गावे टँकरमुक्त करणार, असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतरे यांनी व्यक्त केला उत्रौली-कारी गटातील नीरादेवघर धरण भागातील रिंगरोडवरील महाड-पंढरपूर रोडवरील टंचाईग्रस्त गावात टंचाई पाहणी दौऱ्याचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी संजीव गायकवाड, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता उदय चाटे, शाखा अभियंता गायकवाड, विस्तार अधिकारी पी.डी साळुंके, पंचायत समिती सदस्य श्रीधर किंद्रे, स्वप्निल जाधव, सुनील भेलके, धनंजय शिरवले, देवा मसुरकर,गणेश साळुंके, सागर साळेकर, संतोष साळेकर, अंकुश साळेकर, पदमाकर डोंबाळे, किसन दिघे, बबन पोळ, अंकुश कंक, सुधीर शिरवल, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.यावेळी साळव, भांबटमाळ, रेणुसेवाडी, धारांबेवाडी, धानवली, पऱ्हर बु., पऱ्हर खु., गुढे, निवंगण, शिरवली हि.मा, कुडली बु., कुडली खुर्द, दुर्गाडी, मानटवस्ती, चौधरीवस्ती, अभेपुरी, माझेरी, शिरगाव, अशिंपी, उंबार्डेवाडी, शिळिंब या गावात जाऊन पाण्याच्या स्रोताची पाहणी केली. त्याचबरोबर जिल्हा परिषदेकडून मंजूर केलेल्या शिवकालीन साठवण टाक्यांच्या कामांची व जलयुक्त शिवार योजनेतून सुरु असलेल्या कामांची पाहणी केली. टंचाईग्रस्त गावांचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून, निधी उपलब्ध करुन भविष्यात टंचाई कायमची दूर करून सर्व गावे टँॅकरमुक्त करणार असल्याचे रणजित शिवतरे यांनी सांगितले.