शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

सामाजिक परिवर्तनासाठी भारतीय राज्यघटना

By admin | Published: November 26, 2014 11:31 PM

सामाजिक परिवर्तनासाठी भारतीय राज्यघटना एक आदर्श स्वरूपाची आहे, असे प्रतिपादन प्राध्यापक गंगाधर बनसोडे यांनी केले.

मार्गासनी : सामाजिक परिवर्तनासाठी भारतीय राज्यघटना एक आदर्श स्वरूपाची आहे, असे प्रतिपादन प्राध्यापक गंगाधर बनसोडे यांनी केले.
समाज शिक्षण मंडळ विंझर संचालित अमृतेश्वर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात संविधान  दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमातील प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक बनसोडे बोलत होते. यावेळी बनसोडे पुढे म्हणाले की, राज्यघटना तयार करत असताना सामाजिक परिवर्तन, राष्ट्रीय ऐक्य व एकात्मता आणि लोकशाही मुल्ये ही तीन ध्येय  भारतीय घटनाकारांच्या पुढे होती. त्यानुसार राज्यघटना तयार झाली. पण सध्याच्या राजकारणात ठराविक लोकांच्याच हातात सत्ता आहे. राज्यघटनेतील तत्वानुसार राज्यघटनेचा वापर झाला पाहीजे.
भारतीय राज्यघटना जगातील सर्वात उत्कृष्ठ असून भारतातील लोकांनी त्या घटनेनुसार काम केले पाहीजे, असे  मत मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुभैय्या परदेशी यांनी व्यक्त केले. भारतीय राज्यघटना ही एक आदर्श स्वरुपाची राज्यघटना असून लोकांनी घटनेतील तरतुदीचे काटेखोरपणो पालन केले पाहीजे भारताला महासत्ता बनविण्यासाठी राज्यघटनेचा आधार घेतला पाहीजे असे प्राचार्य डॅा.संजीव लाटे यांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. प्राध्यापक योगेश श्रीखंडे यांनी  उद्देश पत्रिकेचे वाचन सामुदायिक रित्या केले. 
विशाल दिघे याने प्रास्ताविक केले तर समीर राऊत यांनी सूत्रसंचालन व आभार विद्यापीठ प्रतिनिधी प्रियंका मळेकर हिने मानले. यावेळी जेष्ठ प्राध्यापक बाळासाहेब केंदळे, डॉ.महादेव डोंगरे, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्राध्यापिक सीमा बागुल, प्राध्यापक रितेश वांगवाड, प्राध्यापक दत्तात्रय घोडके, प्राध्यापक देविदास लांडगे, प्राध्यापक किरण जाधव, प्राध्यापक अंकुश नामदास, प्राध्यापक रामचंद्र मोकाशी आदीसह विद्यीर्थी उपस्थित होते. (वार्ताहर)