शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

पणन राज्यमंत्र्यांची मध्यस्थी निष्फळ

By admin | Published: October 06, 2016 4:05 AM

शेतमालाला हमीभाव व पुर्ण कर्जमुक्तीच्या मागण्यांसाठी डॉ. बाबा आढाव यांनी सुरू केलेले उपोषण मागे घ्यावे, यासाठी पणन राज्यमंत्री सदाभाऊ यांनी केलेली मध्यस्थी निष्फळ ठरली.

पुणे : शेतमालाला हमीभाव व पुर्ण कर्जमुक्तीच्या मागण्यांसाठी डॉ. बाबा आढाव यांनी सुरू केलेले उपोषण मागे घ्यावे, यासाठी पणन राज्यमंत्री सदाभाऊ यांनी केलेली मध्यस्थी निष्फळ ठरली. मागण्यांना किमान तत्वत: मान्यता द्यावी, असा आग्रह डॉ. आढाव यांनी धरला होता. मात्र खोत यांना याबाबत ठोस आश्वासन न दिल्याने उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.डॉ. आढाव यांनी महात्मा गांधी जयंतीपासून उपोषण सुरू केले आहे. बुधवारी उपोषणाच्या चौथ्या दिवशी पणन राज्यमंत्री खोत यांनी उपोषणस्थळी जावून त्यांची भेट घेतली. यावेळी कृषी आयुक्त विकास देशमुख, बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे, उपसभापती भुषण तुपे, पुना मर्चंटचे चेंबरचे अध्यक्ष प्रविण चोरबेले व पदाधिकारी उपस्थित होते.दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीनेही उपोषणाचा इशारा दिला आहे. या मध्ये भुसार, भाजीपाला,फळ बाजार उपोषण सुरु असे पर्यंत बंद राहील. आंदोलनाची व्याप्ती वाढल्यास रिक्षाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल. समितीचे निमंत्रक नितीन पवार,हमाल पंचायतीचे उपाध्यक्ष गोरख मेंगडे,सरचिटणीस नवनाथ बिनवडे, नितीन जामगे, राजेंद्र चोरगे आदी उपस्थित होते.४खोत म्हणाले, मागण्यांबाबत दि. १९ आॅक्टोबर रोजी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये स्वामीनाथन आयोगाबाबतही चर्चा करण्यात येईल. तसेच केंद्रीय कृषीमंत्री यांच्यासमवेतही बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू. तोपर्यंत उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती खोत यांनी केली. यावर डॉ. आढाव यांनी मागण्या तत्वत: मान्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न आहे. अनेक बैठका होवूनही अद्याप निर्णय झालेला नाही. कर्जमाफी आणि हमीभावाबाबत ठोस निर्णय घेणे अपेक्षित आहे. पण तसे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असे डॉ. आढाव यांनी स्पष्ट केले.