शहरं
Join us  
Trending Stories
1
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
2
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी
3
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
4
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
5
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
6
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
7
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
8
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
9
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
10
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
11
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
12
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
13
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
14
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
16
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
17
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

धरणातील पाणीगळतीचा प्रश्न आठवडाभरात निकाली निघणार

By admin | Published: April 25, 2016 2:49 AM

खडकवासला धरण ते पर्वती जलकेंद्रापर्यंत कॅनॉलने पाणी वाहून येताना मोठ्या प्रमाणात होणारी पाणीगळती येत्या आठवडाभरात निकाली निघणार आहे.

पुणे : खडकवासला धरण ते पर्वती जलकेंद्रापर्यंत कॅनॉलने पाणी वाहून येताना मोठ्या प्रमाणात होणारी पाणीगळती येत्या आठवडाभरात निकाली निघणार आहे. खडकवासला धरण ते पर्वती जलकेंद्रापर्यंतच्या बंद पाइपलाइनचे काम पूर्ण झाले असून येत्या आठवडाभरात त्याचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे पाणीगळतीचा प्रश्न निकाली निघणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.कालवा समितीच्या शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये खडकवासला धरण ते पर्वती जलकेंद्रापर्यंतच्या कॅनॉलमधून होणाऱ्या पाणीगळतीवर पालकमंत्री गिरीश बापट यांनी तीव्र चिंता व्यक्त केली होती. मात्र पाणीगळतीचा हा प्रश्न केवळ आठवडाभरात निकाली निघणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितले, ‘‘येत्या आठवडाभरात बंद पाइपलाइनचे उद्घाटन होणार आहे, त्यानंतर कालव्याच्या पाणी गळतीची दुरुस्ती पालिका प्रशासनाकडून तातडीने हाती घेतली जाईल.’’ - कालवा झिरपण्याचे प्रमाण वाढले /७