शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कुठलिही भाषा हे माध्यम आहे आशय नाही : नागराज मंजुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 21:40 IST

मराठी भाषा दिनानिमित्त आयाेजित नागराज मंजुळे यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमात त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.

पुणे : कुळलिही भाषा हे संवादाचे माध्यम आहे, ताे आशय नाही. त्यामुळे एखाद्याची भाषा कशी आहे हे पाहण्यापेक्षा ताे काय बाेलताेय , त्याचा आशय काय आहे हे पाहायला हवे असे मत लेखक दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले. 

मराठी दिनानिमित्त जागतिक मराठी अकादमीतर्फे नागराज मंजुळे यांच्या प्रकट मुलाखतीचे आयाेजन आज बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले हाेते, त्यावेळी ते बाेलत हाेते. वात्रटीकाकार रामदास फुटाणे आणि निर्माते, दिग्दर्शक विवेक वाघ यांनी मंजुळे यांची मुलाखत घेतली. विविध विषयांवर मंजुळे यांनी दिलखुलास गप्पा मारल्या तसेच सैराटचा आपला प्रवासही उलगडून सांगितला. 

मंजुळे म्हणाले, समाेरचा कुठल्या भाषेत बाेलताेय हे महत्त्वाचे नाही, ताे काय बाेलताेय हे अधिक महत्त्वाचे आहे. ज्ञान हे भाषेपेक्षा वेगळे असते. अनेकदा मराठी माणूस जर एकमेकांसाेबत इंग्रजीमध्ये बाेलत असेल तर समाेरचा काय बाेलताेय हे पाहण्यापेक्षा ताे बराेबर इंग्रजी बाेलताेय का याकडे अधिक लक्ष दिले जाते. समाेरच्याचा आशय समजून घ्यायचा प्रयत्न केल्यास भाषेची अडचण येत नाही. आपल्या चित्रपटांमधील पात्रांच्या भाषेबाबत बाेलताना ते म्हणाले, मला माझी भाषा बाेलणारी पात्र सिनेमांमध्ये हवी हाेती. त्यामुळे माझ्या सिनेमांमधील पात्रे तशी भाषा बाेलतात. पुण्यात शिक्षणासाठी आलाे तेव्हा मला माझ्या भाषेचा न्यूनगंड हाेता. विद्यापीठात असताना इंग्रजीची भीती वाटत असे. 

झुंडच्या निमित्ताने अभिताभ बच्चन यांच्यासाेबतचा अनुभव कथन करताना ते म्हणाले, अभिताभ यांना भेटायला गेलाे तेव्हा आमची अर्ध्या तासाची भेट ठरली हाेती, परंतु तासापेक्षा जास्तवेळ आम्ही गप्पा मारल्या. त्यांच्यासाेबत जर इंग्रजी बाेलायची वेळ आली तर आम्ही आमच्या एका सहकाऱ्याला साेबत घेतले हाेते परंतु तशी वेळ आली नाही. सेटवर देखील अभिताभ आमच्यासाेबत मिसळून गेले हाेते. 

टॅग्स :Nagraj Manjuleनागराज मंजुळेPuneपुणेMarathi Bhasha Dinमराठी भाषा दिन