शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

अदृश्य शक्तीचं इथं काही चालू शकत नाही, हे महाराष्ट्राने दाखवून दिलं; सुप्रिया सुळेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 16:08 IST

महाराष्ट्राच्या जनतेने जी साथ दिली कारण की मायबाप जनतेच्या लक्षात आलं, आदरणीय पवार साहेब आणि उद्धव यांच्यावर अन्याय झाला आहे

पुणे: राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्ष, चिन्ह अजित पवार यांच्या गटाला गेले. शरद पवार यांच्या गटाला नवे चिन्ह आणि नाव देण्यात आले. तरीही शरद पवार गटाने लोकसभेला यश मिळवले. त्याबाबत बोलताना खासदार सुप्रिया सुळेंनी राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. राज्याने दाखवून दिलं की, अदृश्य शक्ती इथं चालू शकत नाही हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या, एक वर्षांपूर्वी आमचा पक्ष कुठे होता,चिन्ह कुठे होतं,आमदार खासदार जे जी सत्तेची पद होती. त्यातील पक्ष, चिन्ह घेऊन त्यांनी आमचं आयुष्य उध्वस्त केले. सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नहीं. मायबाप महाराष्ट्राच्या जनतेने जी साथ दिली कारण की मायबाप जनतेच्या लक्षात आलं की आदरणीय पवार साहेब आणि उद्धव यांच्यावर अन्याय झाला आहे. अदृश्य शक्ती दिल्लीवरून काहीही करू शकते असं त्यांना नेहमी वाटत. पण आपल्या महाराष्ट्राने दाखवून दिलं की, अदृश्य शक्तीच इथं काही चालू शकत नाही. हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो. 

लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र आर्थिक अडचणीत येईल असे विरोधकांचे मत आहे. हा निर्णय वित्त मंत्रालयाच्या विरोधात असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले होते. आता त्यांनी हा निर्णय रेटला असल्याचे वक्तव्य केलं आहे. सुळे म्हणाल्या,  डेटा फार महत्वाचा आहे, जो महारष्ट्र सरकारकडून येतो तुम्ही किती लोन घेऊ शकतात. केंद्र किंवा राज्याला काही लिमिट अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात घातले होते. एफ आर बी एम कायदा कायद्याबद्दल सर्वांचे एक मत आहे. जास्त लोन घेणं, हा कायदा फॉलो केला जातं नाही. यावर जयंत पाटील यांनी डेटा वाईज यावर बोलले होते. गडकरी, राज ठाकरे हे तेच म्हणतं आहे. अभ्यासाची तसेच म्हणतात त्यामुळे डेटा सगळं सांगतो. निर्णय रेटला आहे, ऑब्जेक्शन असताना. लोकशाही मध्ये सगळयांना बोलण्याचा अधिकार आहे.

वर्दीचा धाक देशात राहिला नाही

बी एम सी हॉस्पिटलमध्ये वारंवार घटना घडत आहेत,पारदर्शकपणे निर्णय प्रक्रिया करून कोणीही अत्याचार करणाऱ्या व्यक्ती असतील फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. एन्काऊंटर वगैरे करू नका व्यवस्थित काम करा अशी माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे. भर चौकात फाशी द्या सगळ्यांसमोर त्याशिवाय हा विषय संपणार नाही वर्दीचा धाक देशात राहिला नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.  

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती