शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

शिरूर लोकसभा निवडणूक २०१९ : छत्रपती संभाजी महाराजांच्या ''या'' वाक्याने अमोल कोल्हे यांना प्रेरणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 16:53 IST

शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांना 60 हजार मतांपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले आहे. सध्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या एका प्रेरणादायी वाक्याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

 

पुणे :शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांना 60 हजार मतांपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले असून सध्या ते विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.मात्र अशाही परिस्थितीत त्यांनी तोल अजिबात ढळू न देता त्यांच्याकडून पराभूत होणारे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याबद्दल आदर व्यक्त केला आहे .इतकेच नव्हे तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या एका प्रेरणादायी वाक्याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्याडॉ अमोल कोल्हे यांनी विजयश्री खेचली असून त्यांनी तीन वेळा हॅट्रिक करणाऱ्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा विजयरथ रोखला आहे.यावेळी बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथील मतमोजणी कार्यालयात त्यांनी हजेरी लावली.त्यावेळी लोकमतला दिलेल्या एक्सक्लुजीव मुलाखतीत ते म्हणाले की, तीन वेळा खासदार झालेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विषयी माझ्या मनात प्रचंड आदर आहे.

 यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्य कुठल्याही परिस्थितीत हार मानायची नाही या वाक्याने मला प्रेरणा दिली.कितीही बिकट परिस्थिती असेल तरी लढायचं आणि लढलं की विजय मिळतोच या महाराजांच्या वाक्याने मला लढण्याची ऊर्जा दिली.सुरुवातील अनेकांना निवडणूक एकतर्फी होईल असे वाटले होते. मात्र कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे मला यश मिळाले.आता मतदारसंघातले सर्व प्रलंबित प्रकल्प पूर्ण करायचा मानस आहे. 

टॅग्स :shirur-pcशिरूरDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNCPराष्ट्रवादी काँग्रेस