शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

एक 'यादगार' मुलाकात ! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला कोंढणपूर गावच्या माजी सरपंचाशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 13:34 IST

स्वामित्व योजनेच्या लोकार्पण समारंभाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद झाला.

पुणे (खेड शिवापुर) : पंतप्रधान नरेंद्र मोदींशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्यावर त्यांच्या आनंदाला आभाळ ठेंगणे झाले. महाराष्ट्रामधील स्वामित्व योजनेत समाविष्ट झालेल्या शंभर गावांमध्ये हवेली तालुक्यातील कोंढणपूर गावच्या माजी सरपंचाच्या बाबतीत 'हा' योग जुळून आला. 

स्वामित्व योजनेच्या अंतर्गत योजनेत समाविष्ट असलेल्या कोंढणपुर गावचे माजी सरपंच विश्वनाथ मुजुमले यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

स्वामित्व योजनेमुळे कोंढणपुर गावातील १४० कुटुंबांच्या गावठाण हद्दीतील जागेचे सर्वेक्षण ड्रोन द्वारे करण्यात आले असून गावातील 'डिजिटल मॅपिंग' चे कामही पूर्ण झाले आहे. त्याच बरोबर वाढत्या लोकसंख्या मुळे ग्रामीण भागात अनेक कुटुंब की गावठाण हद्दीबाहेर नव्याने घर बांधून राहत आहेत. अशावेळी गावठाण हद्दीच्या वाढीचा ही विचार व्हावा अशी मागणी यावेळी सरपंच मुजुमले यांनी पंतप्रधान यांच्याकडे केली. यावेळी आपली मागणी आम्ही महाराष्ट्र शासनाला कळवू अशी ग्वाही पंतप्रधान यांनी दिली, अशी माहिती विश्वनाथ मुजुमले यांनी लोकमत'शी बोलताना दिली.   

स्वामित्व योजनेच्या लोकार्पण समारंभाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद झाला. या चार मिनिटांच्या संवादामध्ये स्वामित्व योजनेबद्दल कोंढणपूर ग्रामस्थांची भूमिका विश्वनाथ मुजुमले यांनी पंतप्रधान यांना सांगितली. त्याचबरोबर या योजनेमध्ये लोकांमध्ये काय हवं आहे याच्याबद्दलची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली.

विश्वनाथ मुजुमले म्हणाले, स्वामित्व योजनेमुळे कोंढणपुर गावातील १४० कुटुंबांच्या गावठाण हद्दीतील जागेचे सर्वेक्षण ड्रोन द्वारे करण्यात आले असून गावातील डिजिटल मॅपिंग चे कामही पूर्ण झाले आहे. त्याच बरोबर वाढत्या लोकसंख्या मुळे ग्रामीण भागात अनेक कुटुंब की गावठाण हद्दीबाहेर नव्याने घर बांधून राहत आहेत. अशावेळी गावठाण हद्दीच्या वाढीचा ही विचार व्हावा अशी मागणी यावेळी सरपंच मुजुमले यांनी पंतप्रधान यांच्याकडे केली. यावेळी आपली मागणी आम्ही महाराष्ट्र शासनाला कळवू अशी ग्वाही पंतप्रधान यांनी दिली.  

डिजिटल इंडिया या या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील जमीन मालकांना यापुढे स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड देण्यात यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व शेतकऱ्यांच्या जमिनींचं डिजिटल पद्धतीने रेकॉर्ड तयार करून डिजिटल पद्धतीने जमिनीच्या मोजणी होणार असून पूर्वीपासून ग्रामीण भारतातील शेतकऱ्यांच्या जमिनी संदर्भातील वाद-विवाद तंटे यापासून सुटका होणार आहे . आपल्या जागेची मालकी हक्काची इंहभूत माहिती या योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्ड च्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्याला जागामालकाला मिळावी. तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना यापूर्वी आपल्या जमीन वरती बँका व इतर वित्तीय संस्था कर्ज देण्यामध्ये टाळाटाळ करत होत्या. मात्र, आता यापुढे प्रॉपर्टी कार्ड असल्याकारणाने इतर वित्तीय सुविधाही घेण्यासाठी त्याला कुठलीही अडचण येऊ नये यासाठी ही योजना चालू करण्यात आलेली आहे. भारत सरकारच्या ई-ग्राम स्वराज्य पोर्टल साठी स्वामित्व योजना खूप मदतगार ठरणार आहे...... पंतप्रधानाशी बोलण्याचा योग आला त्यामुळे मी एकदम भारावून गेलो आहे. स्वामित्व योजनेमुळे भविष्यात शेतकऱ्यांमधील जागे संदर्भातील वाद-विवाद टळतील त्याचबरोबर गावच्या नियोजन बद्ध विकासाला एक नवीन दिशा मिळेल. श्री विश्वनाथ मुजुमले. माजी सरपंच, कोंढणपूर.

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदी