शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

PMC | घरपट्टी सवलत पुन्हा लागू होण्याचे खरे श्रेय पुणेकरांचे- मोहन जोशी

By राजू इनामदार | Updated: April 19, 2023 18:05 IST

सवलत पुन्हा लागू होण्याचे खरे श्रेय पुणेकरांचे आहे, भाजपने त्यावर हक्क दाखवू नये असे ते म्हणाले...

पुणे : स्वायत्त असलेल्या महापालिकाने विशेष ठराव करून पुणेकर मालमत्ताधारकाला घरपट्टीत अनेक वर्षांपूर्वी दिलेली ४० टक्केची सवलत काढून घेण्याचा राज्य सरकारला अधिकारच नव्हता. मात्र तरीही त्यांनी ते केले व अखेर पुणेकरांच्या रेट्यापुढे भारतीय जनता पक्षाला झुकावेच लागले अशी टीका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली. सवलत पुन्हा लागू होण्याचे खरे श्रेय पुणेकरांचे आहे, भाजपने त्यावर हक्क दाखवू नये असे ते म्हणाले.

मंत्रीमंडळाने ही सवलत पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही त्यांची प्रत्यक्ष अमलबजावणी मात्र होत नव्हती असे स्पष्ट करून जोशी म्हणाले, काँग्रेसने त्यासाठी सातत्याने आंदोलने केली. अखेर प्रभू रामचंद्रांला आम्ही साकडे घातले. शेवटी सरकारला निर्णय घ्यावाच लागला. यावरून श्रीराम त्यांच्याबरोबर नाही तर आमच्याबरोबरच असल्याचे सिद्ध होते.

कसब्यातील विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने भारतीय जनता पक्षाला मात दिली. सलग २८ वर्षे ताब्यात असलेला हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसने काढून घेतला. त्याचवेळी पुणेकर भाजपवर किती रूष्ट झाले आहे ते दिसले. त्यामुळेच भाजपला झुकावे लागले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील घरपट्टीच्या प्रश्नाविषयी उदासिन होते. पुणेकरांवर विनाकारण वार्षिक काही हजारांचा बोजा पडणार आहे याबद्दल काहीच माहिती नसल्यासारखे त्यांनी हात वर केले होते. त्यामुळे आता निर्णय अमलात येण्याचे श्रेय त्यांनी घेऊ नये, ते श्रेय पुणेकरांचे आहे असे जोशी म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcongressकाँग्रेसkasba-peth-acकसबा पेठ