शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘नीट’च्या परीक्षा केंद्रात बदल नाही : सीबीएसई मंडळाचे स्पष्टीकरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 19:32 IST

 ‘सीबीएसई’ मंडळामार्फत नीट परीक्षा दि. ६ मे रोजी देशभर होणार आहे. प्रवेश पत्र मिळाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र किंवा केंद्राचे शहर बदलण्याची विनंती केली आहे.

ठळक मुद्देपरीक्षेसाठी नियमानुसारच केंद्र, संगणकाद्वारेच दिली जातात केंद्र

पुणे : विद्यार्थ्यांना नीट परीक्षेसाठी देण्यात आलेल्या परीक्षा केंद्र किंवा शहरामध्ये कोणताही बदल केला जाणार नसल्याचे केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाने (सीबीएसई) केले आहे. प्रवेश पत्र प्राप्त झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र बदलण्याबाबत विनंती केली होती. ‘सीबीएसई’ मंडळामार्फत ही परीक्षा घेतली जाणार असून परीक्षेची प्रवेश पत्र दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांना मिळण्यास सुरूवात झाली आहे. नीट परीक्षा दि. ६ मे रोजी देशभर होणार आहे. प्रवेश पत्र मिळाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र किंवा केंद्राचे शहर बदलण्याची विनंती केली आहे. त्यावर सीबीएसईने अशाप्रकारे केंद्र बदलले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्र अन्य शहरामध्ये मिळावे, पहिल्या पसंतीच्या शहरातील केंद्र न मिळाल्याने बदल करावा, चुकीने निवडलेले केंद्र मिळाल्याने बदल करणे, तीन पसंतीपैकी एकही शहरात केंद्र न मिळल्याने बदल करणे अशी विनंती सीबीएसईकडे करण्यात आली आहे.परीक्षेसाठी नियमानुसारच केंद्र दिली जातात. त्यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप नसतो. संगणकाद्वारेच केंद्र दिली जातात. विद्यार्थ्यांना केंद्र दिल्यानंतर त्यात कोणताही बदल केला जात नाही. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य याआधारे केंद्र दिली जात नाहीत, असे सीबीएसईने स्पष्ट केले आहे.----------------

टॅग्स :PuneपुणेCBSE Examsकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षाStudentविद्यार्थी