शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

आता भाजपाचे सरकार आणा

By admin | Published: September 19, 2014 2:24 AM

देश काँग्रेसमुक्त केला आता राज्याला काँग्रेसमुक्त करुन भाजपाचे सरकार आणा, असे आवाहन भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी येथे कार्यकत्र्याना केले.

चौंडी (जि.अहमदनगर) : पूर्वी महाराष्ट्रातील नेत्यांचे दिल्लीत वजन होते. कारण तेव्हा हे राज्य सवरेत्तम होते. पण गेल्या 15 वर्षात शेतक:यांच्या आत्महत्या, वीज भारनियमन आदींमुळे या राज्याची रया गेली. राज्यातील सत्ताधा:यांनी जनतेला लुटले. देश काँग्रेसमुक्त केला आता राज्याला काँग्रेसमुक्त करुन भाजपाचे सरकार आणा, असे आवाहन भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी येथे कार्यकत्र्याना केले. 
आ. पंकजा मुंडे-पालवे यांच्या नेतृत्त्वातील ‘पुन्हा संघर्ष यात्रे’चा समारोप पुण्योक अहिल्यादेवींची जन्मभूमी चौंडीत झाला. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष आ.देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विनोद तावडे, श्याम जाजू, महिला आघाडीच्या अध्यक्षा विजया राहाटकर, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा स्मिता वाघ आदी होते. 
स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न आता आपण पूर्ण करु, अशी भावनिक साद घालतानाच ‘राज्यात भाजपाचे सरकार येणार आहे’, असा विश्वास व्यक्त केला़ तर अजित पवार म्हणतात, आता माझी सटकली. जनतेने तुम्हाला 5 हजारांवर दिवस दिले, एवढे दिवस काय केले, असा सवाल करत ‘अजित पवार, आली रे आली आता तुझी बारी आली’ असे आव्हान तावडे यांनी अजित पवारांना दिल़े   (प्रतिनिधी)
 
..तर स्व. मुंडेच मुख्यमंत्री असते
भाषणाच्या प्रारंभालाच अमित शहा यांनी स्व.गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली. ते म्हणाले, गोपीनाथराव असते तर आज त्यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढविली असती. तेच या राज्याचे मुख्यमंत्री झाले असते. 
 
शरद पवारांनी केले 
राजकारणाचे व्यापारीकरण 
कोल्हापूर : एकेकाळी देशाला नेतृत्व देणा:या तसेच नैतिकता आणि विकासाच्या ुबाबतीत आदर्श निर्माण करणा:या महाराष्ट्रात शरद पवार यांनी राजकारणाचे  व्यापारीकरण केले, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे केला. राज्यातील कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने केलेल्या घोटाळ्याची नि:पक्ष चौकशी झाली, तर त्यांचा एकही नेता जेल बाहेर राहणार नाही, असे शहा म्हणाले. प्रचाराचा शुभारंभ करण्यापूर्वी शहा हे महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी कोल्हापुरात आले होत. विमानतळावर स्वागतासाठी जमलेल्या कार्यकत्र्याना त्यांनी मार्गदर्शन केले.