शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
2
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
3
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत
4
...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका
5
खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक
6
अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश
7
आता GPay युझर्सना मिळणार Gold Loan; 'या' कंपनीसह झाला करार, पाहा डिटेल्स
8
"असं केलं, तर महाराष्ट्रात आरक्षणाचा वाद राहणार नाही", शरद पवारांनी काय सुचवला मार्ग?
9
शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला
10
MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक
11
मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा'; शरद पवारांनी केंद्राचे केले अभिनंदन, म्हणाले...
12
'गोलीगत' सूरजसाठी सुप्रिया सुळे मैदानात! बिग बॉसचा महाविजेता करण्यासाठी बारामतीकरांना केलं आवाहन
13
करामती Rashid Khan 'ते' वचन विसरला! क्रिकेटरनं ३ भावांसह एकाच मांडवात उरकलं लग्न
14
मोदी सरकारची नवी स्कीम, १ कोटी तरुणांना महिन्याला ₹५००० मिळणार; कधी, केव्हा, कसा कराल अर्ज?
15
मराठी भाषेला अभिजात दर्जा, राज ठाकरेंनी केलं स्वागत; या निर्णयाचा फायदा सांगितला
16
Bigg Boss 18: बॉलिवूड सुंदरी घेणार घरात एन्ट्री, ९० च्या दशकातील ही 'सेन्सेशनल क्वीन' कोण?
17
इस्त्रायलची मोठी कारवाई! बेरुतही स्फोटांनी हादरला, हिजबुल्लाहचा नवा चीफ सफीद्दीन टारगेटवर
18
संपादकीय: इराणने का उडी घेतली? पडसाद अमेरिकेतील निवडणुकीत
19
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक
20
सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ

२० दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा

By admin | Published: May 12, 2017 4:47 AM

खेड घाटा लगत असलेल्या इंदिरा पाझर तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. तलावातील पाण्याचा प्रंचड उपसा

लोकमत न्यूज नेटवर्कदावडी : खेड घाटा लगत असलेल्या इंदिरा पाझर तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. तलावातील पाण्याचा प्रंचड उपसा होत असल्याने २0 दिवस टिकेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. उरलेल्या पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन करावे; अन्यथा येणाऱ्या काळात पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार आहे.खेड घाटा लगत इंदिरा पाझर तलाव आहे. पावसाळ्यात हा तलाव तुडुंब भरतो. या तलावाच्या पाण्यावर तिन्हेवाडी, जैदवाडी तसेच आंबेगाव तालुक्यातील पेठ या गावाचा पिण्याचा पाणीपुरवठा या तलावावरुन होतो. तसेच या परिसरातील शेतकरी या तलावातील पाण्यावरती रब्बी हंगामातील व उन्हाळी पिके घेतात. तसेच, या डोंगरात राहणारे राष्ट्रीय पक्षी मोर, तसेच इतर पशुपक्षी या तलावात पाणी पिण्यासाठी येतात. यंदा मात्र या तलावाच्या पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाली आहे. या पाण्याचा शेतीसाठी प्रचंड उपसा, सुयोग्य नियोजनाचा अभाव, जनतेची या बाबत अनास्था, त्यामुळे पाण्याची पातळी खालवत असून २० दिवस टिकेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. राहिलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करून पाणीवाटप करावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.