शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
2
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
3
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
4
IND vs PAK: टॉस जिंकून पहिली बॅटिंग की बॉलिंग? भारत-पाकिस्तान मॅचसाठी कसं असेल पिच?
5
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
6
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
7
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
8
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
9
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
10
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
11
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
12
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
13
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
14
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
15
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
16
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
17
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
18
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
19
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
20
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?

ठाकरे सरकारपासून राज्य मुक्त करणे हे एकच लक्ष : किरट सोमय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 4:13 AM

शिरूर : ‘महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेला लुटणाऱ्या ठाकरे सरकारपासून मुक्त करणे हे आपले एकच लक्ष्य आहे,’ असे प्रतिपादन भाजपचे ...

शिरूर : ‘महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेला लुटणाऱ्या ठाकरे सरकारपासून मुक्त करणे हे आपले एकच लक्ष्य आहे,’ असे प्रतिपादन भाजपचे माजी केंद्रीय मंत्री किरीट सोमय्या यांनी केले.

पारनेर येथील साखर कारखान्याला भेट दिली. त्यानंतर त्यांनी शिरूर येथे माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या वेळी माजी मंत्री बाळा भेगडे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस ॲड. धर्मेंद्र खांडरे, तालुकाध्यक्ष दादापाटील फराटे, शहराध्यक्ष, नगरसेवक नितीन पाचर्णे आदी उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना किरीट सोमय्या यांनी सांगितले की, आम्ही कोणत्याही निवडणुकांना सामोरे जायला तयार असून राज सरकारने बनवाबनवी थांबवावी. मराठा, ओबीसी आरक्षण व कोविडमध्ये ठाकरे सरकारने जनतेचा विश्वासघात केला असून, हे महाआघाडी सरकार फक्त पैसे गोळा करणे व भ्रष्टाचारासाठी आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीचे राज्य सरकारला खुले आवाहन असून, ज्या पद्धतीने करायचे त्या पद्धतीने ओबीसी व मराठा आरक्षण द्या. तसेच राज्य सरकारने गेल्या २१ महिन्यांत मोठ्या प्रमाणात घोटाळे केले असून कोविड काळात ठाकरे सरकारने मोठा घोटाळा केल्यामुळे सर्वात जास्त मृत्यू राज्यात झाल्याचा आरोप केला.