शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

माळशेज घाटात खासगी बस पलटी होऊन भीषण अपघात; २ ठार तर १८ जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 13:58 IST

नगरहून कल्याणकडे ही बस प्रवासी घेऊन निघाली होती.

जुन्नर : अहमदनगर - कल्याण महामार्गावर माळशेज घाटात रविवारी (दि. ३१) रात्री ८ च्या दरम्यान बस पलटी होऊन भीषण अपघाताची घटना घडली. नगरहून कल्याणकडे ही बस प्रवासी घेऊन निघाली होती. मात्र माळशेज घाटातील एका धोकादायक वळणावर बस पलटी होऊन हा अपघात घडला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून १८ जण जखमी झाले आहे. 

माळशेज घाटात बस पलटी होऊन घडलेल्या अपघाताची माहिती समजताच पोलीस यंत्रणा, रुग्णवाहिका मदतीसाठी तत्परतेने घटनास्थळी दाखल झाल्या. या अपघातातील जखमींना उपचारासाठी आळेफाटा व मुरबाड येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून माळशेज घाटात सुरू असलेल्या दुरुस्तीचे विविध कामे सुरु आहे. त्यामुळे वाहन चालविताना चालकांना मोठी कसरत करावी लागते. यामुळे मागील काही दिवसात माळशेज घाटात अपघातांची संख्या वाढली आहे. 

टॅग्स :Junnarजुन्नरAccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिस