शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
2
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
3
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
4
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
6
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
7
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
8
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
9
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
10
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
11
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
12
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
13
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन
14
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
15
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
16
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
17
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
18
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
19
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
20
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!

विधि अभ्यासक्रमांचे प्रवेश लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 12:08 AM

मुंबईसह अन्य काही विद्यापीठांचे पदवी अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर न झाल्याने, तीन वर्षांचे विधि अभ्यासक्रमाचे प्रवेश लांबणीवर पडले आहेत.

पुणे : मुंबईसह अन्य काही विद्यापीठांचे पदवी अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर न झाल्याने, तीन वर्षांचे विधि अभ्यासक्रमाचे प्रवेश लांबणीवर पडले आहेत.राज्य सामाईक प्रवेश कक्षामार्फत राज्यात तीन व पाच वर्षे कालावधीच्या विधि अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, पाच वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली, पण पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश रखडले आहेत. मुंबई विद्यापीठासह अन्य काही विद्यापीठांचे पदवीचे काही निकाल जाहीर झालेले नाहीत. प्रवेशाची प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणखी काही दिवस प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.दरम्यान, राज्यात तीन वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमाच्या १५ हजार २२० जागा आहेत. प्रवेशासाठी राज्यभरातून २७ हजार ३४२ विद्यार्थ्यांनी मेमध्ये सीईटी दिली होती. या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याचे वेध लागले आहेत.