शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

सांगली, मिरज येथील रेल्वे स्टेशनचे प्रश्न सोडवणार, रावसाहेब दानवेंचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 11:05 IST

पुणे : राज्य सरकारशी सल्लामसलत करून सांगली, मिरज येथील रेल्वे स्टेशनचे प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन रेल्वे , कोळसा ...

पुणे : राज्य सरकारशी सल्लामसलत करून सांगली, मिरज येथील रेल्वे स्टेशनचे प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले. रविवारी पुणे स्टेशनला भेट दिल्यानंतर आणि सर्किट हाऊस येथे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे, रेल्वे विभागाच्या डीआरएम इंदू दुबे यांच्यासाेबत बैठक घेतल्यानंतर ते बाेलत हाेते.

या प्रसंगी डॉ. खाडे यांनी सांगली जिल्ह्याच्या विविध प्रश्नांवर आणि हुबळी विभागातील विजयनगर स्टेशन प्रांगणातील जनतेच्या सोयी-सुविधांबाबत, सोलापूर विभाग आणि दक्षिण पश्चिम विभागातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. या बैठकीला अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह, मुख्य अभियंता (बांधकाम) सुरेश पाखरे, वरिष्ठ विभागीय अभियंता विजय कुमार राय आदी उपस्थित होते.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेrailwayरेल्वेmiraj-acमिरजkolhapurकोल्हापूर