शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

नदीचे पात्र कोरडे; पिके जळाली

By admin | Published: June 02, 2017 1:50 AM

नीरा नदीकाठचा पाणीप्रश्न जटिल झाला आहे. नदीकाठच्या परिसरातील शेतकऱ्यांचा उद्रेक वाढू लागला आहे.नीरेचे पात्र

लोकमत न्यूज नेटवर्कबावडा : नीरा नदीकाठचा पाणीप्रश्न जटिल झाला आहे. नदीकाठच्या परिसरातील शेतकऱ्यांचा उद्रेक वाढू लागला आहे.नीरेचे पात्र कोरडे ठणठणीत पडल्याने ऊस, फळबागा पाण्यावाचून वाळून गेल्या आहेत. तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही गंभीर झाला आहे. हंडाभर पाण्यासाठी चार-पाच किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. मागील महिन्यात नदीपात्रात धरणांमधून त्वरित पाणी सोडण्यासाठी बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली सराटी येथे इंदापूर-अकलुज रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले होते. त्यावेळी तहसीलदारांनी लवकरच कार्यवाहीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर मागील आठवड्यात निर-निमगाव येथे नदीपात्रात गुरा-ढोरांसह शेतकऱ्यांनी आंदोलन करून पालकमंत्री व आमदाराच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पोतराजाच्या ढोलकीच्या निनादात आरती घेतली होती. या वेळी शेतकऱ्यांच्या भावना ऐकून घेण्यासाठी महसूल विभागाचा एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. सिंचन भवन : मोर्चाचा इशाराया प्रश्नावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुण्याच्या सिंचन भवनावर मोर्चाचा इशारा दिला आहे. तर नदीपात्रात प्राणांतिक उपोषणाचा इशारा राष्ट्रवादी किसान सभेचे तालुकाध्यक्ष तुकाराम घोगरे, उपाध्यक्ष सुखदेव निकम यांनी दिला आहे.