शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

'जिथं भाजपची सत्ता नाही तिथल्या सरकारला केंद्र सरकार टार्गेट करतंय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 16:39 IST

केंद्र सरकारकडून 35 हजार कोटी जीएसटी रक्कम येणे बाकी आहे. तर 3 हजार कोटींची बाकी असल्याने कोळशाचा पुरवठा मात्र थांबवल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला (sharad pawar ed, ncb, income tax, modi government, nawab malik, bhavna gavli)

पुणे: जिथं भाजपची सत्ता नाही तिथल्या सरकारला केंद्र सरकार केंद्रीय संस्था हातात धरून त्रास देत आहे.केंद्र सरकारला सामान्य माणसांविषयी आस्था नाही. पेट्रोल- डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत म्हणत राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आज शरद पवारपिंपरी चिं

केंद्र सरकारकडून 35 हजार कोटी जीएसटी रक्कम येणे बाकी आहे. तर 3 हजार कोटींची बाकी असल्याने कोळशाचा पुरवठा मात्र थांबवल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला. सध्या सीबीआय, आयकर, एनसीबी आणि ईडीसारख्या केंद्रीय संस्थांचा वापर करून भाजपविरहीत राज्य सरकारांना भाजप त्रास देत असल्याचे पवार म्हणाले.

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे-

- आरोप करणारे परमबीर सिंह आता कुठे गायब झाले?

- भाजपची सरकारे नसलेली राज्ये केंद्राकडून अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहेत.

- केंद्र राज्यावर, लोकप्रतिनिधींवर दडपण आणण्याचा प्रयत्न करत आहे.

- एनसीबीकडून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय.

- मत्र्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न.

- मलिकांनी केंद्राविरोधात मते मांडल्याने सुडबुद्धीने त्यांच्या जावयावर कारवाई.

- खासदार भावना गावित, अनिल परब, नवाब मलिक यांच्या विराधात यंत्रणांचा गैरवापर केला.

- केंद्राकडून सत्तेचा गैरवापर वाढत आहे.

- केंद्रीय संस्थांना हाती धरून केंद्र सरकार दहशत पसरवत आहे.

- महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचे काम केंद्र सरकार करतेय.

- गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना पंच म्हणून घेऊन चांगल्या माणसांच्या विरोधात खोटे पुरावे तयार करून अडकविण्याचे काम सुरू आहे.

- शासकीय यंत्रणेची तक्रार असेल त्यांनी खुलासा करणे योग्य आहे. मात्र, भाजपचे खासदार, माजी मुख्यमंत्री खुलासा करतात. याचा अर्थ काय?

- शासकीय यंत्रणेची तक्रार असेल त्यांनी खुलासा करणे योग्य आहे. मात्र, भाजपचे खासदार, माजी मुख्यमंत्री खुलासा करतात. याचा अर्थ काय?

- ''मी येणारच...असे छाती ठोक पणे सांगणारे , ते काही आले नाही म्हणून राजकीय आकसाने चौकशी सुरू आहे.

- एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडला म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत येत आहे.

 - एक माजी खासदार, एक माजी मुख्यमंत्री बोलले की यंत्रणा लगेच कारवाई सुरू केले आहे, यावरून काय समजायचे?

- ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक संकटे आले, राज्य सरकारने कोरोना चे संकट योग्य पद्धतीने हाताळले

- आघाडी सरकार बनविण्यात माझा हात होता.

- मी सक्तीने उद्धव ठाकरे यांचा हात हातात घेऊन त्यांचे मुख्यमंत्री पदासाठी नाव सुचवलं.

- सत्ता गेल्याचे दुःख देवेंद्र फडणवीसांना जास्त आहे.

- महाविकास आघाडीचे नेतृत्त्व शिवसेनेकडे राहणार.

- आघाडी सरकार बनवण्यात माझाही हात होता. 

-

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPuneपुणेpimpri-acपिंपरी