शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

विद्यार्थ्यांनी आवडीचे क्षेत्र निवडावे : वळसे पाटील

By admin | Published: July 17, 2017 3:55 AM

विद्यार्थ्याने कितीही मार्क मिळविले तरी भविष्यात मोठी स्पर्धा असून विद्यार्थ्यांना तिला सामोरे जावे लागणार आहे. विद्यार्थ्यांनी

लोकमत न्यूज नेटवर्कमंचर : विद्यार्थ्याने कितीही मार्क मिळविले तरी भविष्यात मोठी स्पर्धा असून विद्यार्थ्यांना तिला सामोरे जावे लागणार आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:चे मुल्यमापन करून महाविद्यालयात प्रवेश घेताना आपले आवडीचे क्षेत्र निवडावे असे प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केले.आंबेगाव तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँगे्रस व आंबगाव तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने मंचर येथे सन्मान गुणवंताचा २०१७ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वळसे पाटील बोालत होते, ते पुढे म्हणाले आंबेगाव तालुक्यातील विद्यार्थी विविध क्षेत्रात आघाडीवर आहे. दहावीचा निकाल शंभर टक्के लागतो यासंदर्भात बोलताना ते म्हणाले पास होण्याचे प्रमाण वाढल्याने अकरावीसाठी अनेकांना प्रवेश घेताना धडपड करावी लागत आहे. अस्सलित इंग्रजी बोलता आले पाहीजे. इंग्रजी येत नसेल तर ना उमेद न होता प्रयत्न करत राहा. नालंदा शाळेत विद्यार्थ्यासाठी प्रवेश परीक्षा पुर्वतयारीसाठी अभ्यासक्रम सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.यावेळी पांडुरंग गायकवाड, इंद्रजीत जाधव, उत्तम अवारी, तनुजा आदक, वैष्णवी थिगळे, स्नेहल जाधव, शास्त्रज्ञ अमित झोडगे यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर कानडे , देवदत्त निकम, अरूणा थोरात, नंदाराम सोनावले, रवींद्र सबनीस, सुषमा शिंदे , प्रशांत अभंग , नीलेश शेळके, आदेश गाडे, नीलेश थोरात आदी उपस्थित होते. दिलीप वळसे पाटील अ‍ॅपचे लाँचिंग यावेळी करण्यात आले. प्राचार्य सुनील वळसे यांनी प्रास्ताविक केले.