शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

केरळ पूरग्रस्तांसाठी विद्यार्थ्यांची मदतफेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 23:15 IST

रक्षाबंधन कार्यक्रम; तसेच आळंदीतून मदतफेरी काढत शालेय मुलांनी केरळ येथील पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन केले. यासाठी जनजागृती करीत शालेय, मुले, मुली, नागरिक, पालक आणि संस्था चालकांनी स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करीत

आळंदी : येथील ज्ञानगंगा स्कूलच्या शालेय मुलांनी रक्षाबंधनावर होणारा खर्च बचत करून, केरळ बांधवांच्या मदतीसाठी निधी जमा केला. यावेळी ११ हजार रुपये जमा झाल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय गुळवे यांनी सांगितले.

रक्षाबंधन कार्यक्रम; तसेच आळंदीतून मदतफेरी काढत शालेय मुलांनी केरळ येथील पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन केले. यासाठी जनजागृती करीत शालेय, मुले, मुली, नागरिक, पालक आणि संस्था चालकांनी स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करीत सढळ हाताने मदत फेरीत आपले योगदान दिले. या वेळी ज्ञानगंगा इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विजय गुळवे यांनी मार्गदर्शन केले. प्रशालेतील बाळासाहेब देशमाने, गणेश वाजे, ज्ञानोबा सूळ, भाग्यश्री गंधे, नीता करसाळे या शिक्षकांनी परिश्रम घेतले. केरळमध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच वित्तहानी झाली आहे. यामुळे देशातून पूरग्रस्तांसाठी मदत सुरू झाली. यातून आदर्श घेत आळंदीतील ज्ञानगंगा स्कूलच्या शालेय मुलांनी संस्थेच्या मार्गदर्शनातून मदतीसाठी हात दिला. सदर आर्थिक निधी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाठविण्यात येणार असल्याचे गुळवे यांनी सांगितले.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरPuneपुणे