शहरं
Join us  
Trending Stories
1
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
2
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकूण टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
3
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
4
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
5
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
6
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
7
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
8
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
10
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
11
'इस्रायलने इराणवर हल्ले करावे, पण...', जो बायडेन यांचा बेंजामन नेतन्याहूंना सल्ला
12
धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर
13
तिरुपती मंदिराबाबत नवा वाद, प्रसादात सापडले किडे; मंदीर प्रशासनाने दिले स्पष्टीकरण
14
"छत्रपतींच्या स्मारकालाच अडचणी का येतात?", रोहित पवार काय म्हणाले?
15
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
16
INDW vs PAKW : रेणुकाचा कमालीचा इन-स्विंग चेंडू; पाक बॅटर फक्त बघतच राहिली अन्..
17
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
18
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
19
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
20
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI

ग्रामीण भागातील बिबट्यांचा बंदोबस्त करा: राहुल कुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:10 AM

पाटेठाण : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा ही योजना तातडीने सुरू करा, यासोबतच ग्रामीण भागातील बिबट्यांचा बंदोबस्त करा अशी ...

पाटेठाण : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा ही योजना तातडीने सुरू करा, यासोबतच ग्रामीण भागातील बिबट्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत केली.

कुल म्हणाले की, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा ही योजना मागील तीन महिन्यांपासून कागदावरच आहे. ती स्थगित झालेली असून, त्वरित सुरू करण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भाग आणि जनता ही कृषी अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे. शेतीचे भवितव्य हे पाण्यावर अवलंबून असते. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारच्या झालेल्या योजनांचा कुठल्याही प्रकारचा निधी काही मराठवाड्याच्या अनुशेषाच्या नावाखाली नवीन काम हाती न घेणे हे आम्ही समजू शकतो. अब्जावधी रुपयांच्या योजना ना दुरुस्त असल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होते. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी नाश होतेय. एका बाजूने आपण जलयुक्त शिवारसारखी देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय चांगली योजना राबवण्याचा प्रयत्न केला. याचा जिरायत भागात फायदा झाला. पाणी असता ते शेतापर्यंत नेण्याची व्यवस्थेची मात्र दुरवस्था झाली आहे.

जिल्ह्यात बिबट्यांचा उपद्रव वाढला आहे. बिबट्यांच्या हल्ल्यात अनेक पशुधन मारले गेले आहे. ज्या शेतकऱ्यांना वन विभागाच्या जमिनी महसूल विभागाने दिल्या. १९८० पूर्वी निर्वणीकरणाचे अधिकारी आणि वाटपाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना होते. आणि १९८० चा केंद्र सरकारचा वनसंवर्धन कायदा आल्यानंतर मात्र अतिशय अडचण त्या भागातील शेतकऱ्यांची झाली आहे. जिल्ह्यामध्ये जवळपास १५ हजार हेक्टर क्षेत्र असे आहे की, ते महसूल विभागाने वाटले. परंतु, केंद्राच्या कायद्यामुळे आज कुठल्याही वहिवाटीला तसेच नवीन काही करायला अडचण येत आहे.