शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

घटना इतकी अचूक आहे की, पुढची हजारो वर्षे बदलावी लागणार नाही - चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 12:21 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर देशाचा कारभार सुरू आहे

पुणे : पुणे स्टेशन जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला अभिवादन करण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील आले होते. यावेळी त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर देशाचा कारभार सुरू आहे. ही घटना इतकी अचूक आहे की पुढची हजारो वर्ष बदलावी लागणार नाही. असे मत व्यक्त केले आहे. 

पाटील म्हणाले, ही घटना समतेच्या बंधुत्वाच्या आधारावर आहे तर अनेक अर्थाने समानतेच्या आधारावर आहे. 1951 सालापासून झालेल्या सावत्रिक निवडणूक गरीब श्रीमंत यांना कुठल्याही जातीचा शिक्षणाचं बंधन नाही. कोणीही उभा राहू शकतो. जसा माझ्यासारखा गिरणी कामगारांचा मुलगा किंवा माझे आई-वडील सरपंच ही नव्हते तो आज महाराष्ट्राच्या मध्य मंत्रिमंडळामध्ये २०१४ पासून सलग आहे.  

आरक्षणाबाबत बोलताना पाटील म्हणाले, मोदीजींनी गरिबांना शिक्षणामध्ये दहा टक्के आरक्षण दिले. जातीवर अन्याय झाल्याची पार्श्वभूमी आहे. त्या धर्तीवर हे आरक्षण दिले गेले होते. घटनेमध्ये दिलेलं संविधानात्मक आरक्षण ओबीसीचे आरक्षण त्याच्या अंतर्गत मराठा आरक्षण कायद्याने दिलेले कलम १५ आणि १६ आहे. त्याच्या राज्याने आवश्यकतेनुसार द्यावं. मराठा समाजाला दिलेला आरक्षण टिकवण्यासाठी सरकारचं ऑटोकॉट प्रयत्न सुरू आहेत. गेले दीड वर्ष झालं ते रिझर्वेशन दिलं नाही. सरकारने ज्या प्रकारे हे आरक्षण दिलं आहे ते जाणार नाही. 

देवेंद्र विरुद्ध फुले आंबेडकर अशा प्रकारचा वाद राऊतांच्या मनात 

संजय राऊत जे बोलतील ते खरं न मानता ते खोट आहे असंच म्हणावं लागतं. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला 167 जागा मिळाल्या सहयोगी पक्ष म्हणून महायुतीला 235 जागा मिळाल्या. आणि या आमदारांनी देवेंद्रजी ना मुख्यमंत्री बनवले. या देवेंद्रजींनी 2014 ते 2019  आरक्षणाची सुविधा या एकमेकात अडकल्या होत्या त्या वेगळ्या केल्या. आरक्षण नसतानाही सुविधा, हॉस्टेल, आरक्षण नसतानाही भत्ता दिला. त्यांच्याविरुद्ध दलित मराठा ओबीसी जाऊ शकत नाही. ओबीसीचा मंत्रालय देवेंद्रजींनी वेगळा सुरू केले. देवेंद्र विरुद्ध फुले आंबेडकर अशा प्रकारचा वाद संजय राऊत यांच्या मनात आहे. हा त्यांच्या मनामध्ये असलेला जातीवाद आहे. त्यांच्या मनामध्ये असलेला जातीवाद हा अस्तित्वात येऊ शकणार नसल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. 

चार माणसे घरात असतील तरी भांड्याला भांड लागतं

मराठा समाजाचे मुख्यमंत्री होते तेव्हा आरक्षण दिलं नाही. हे मराठा समाजाला पहिला आरक्षण देवेंद्र फडणीस यांनी दिले. त्यामुळे त्यांना ब्राह्मण हा शब्द लागू शकत नाही. एका रक्ताचे चार माणसे घरात असतील तरी भांड्याला भांड लागतं. इथे तर वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक आहेत. अजित दादांची वेगळी एकनाथ शिंदे यांची वेगळी. देवेंद्रजींची वेगळी अशा वेगवेगळ्या पार्श्वभूमीची लोक एकत्र काम करतात. खळखळ झाली म्हणजे ते जिवंत आहेत.  

अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचा पुतळा लवकरच होणार 

अमित शाह रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त समाधीचे दर्शन घ्यायला आले. समाधीचा जन्मोतदार केल्यानंतर शंभर वर्ष पूर्ण होणार होती. याचं स्वागत करायचं सोडून. संजय राऊत बोलत आहेत राजकीय दुश्मनी असावी. अमित शहा यांनी स्वतः पाचशे पानांचा शिवाजी महाराजांवर केलेलं पुस्तक पुण्यात की दिल्ली मध्ये प्रकाशित होणार हे राहिलं आहे. हे पुस्तक वाचल्या नंतर राऊतांना चक्कर येईल. इंदुमिल वरील डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची किती ठेवायची याबाबत काही संघटना आम्हाला भेटला यावर चर्चा सुरू आहे. लवकरच अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यालाही सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे. त्याची ही प्रक्रिया लवकर सुरू होईल.

टॅग्स :Puneपुणेchandrahar patilचंद्रहार पाटीलBJPभाजपाPoliticsराजकारणDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरMaharashtraमहाराष्ट्र