शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
3
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
4
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
5
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
6
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
7
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
8
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
9
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
10
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
11
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
12
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
13
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
14
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
15
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
16
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
17
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
18
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
19
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
20
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी

देशाला गांधींच्या विचाराची गरज; इंडियापेक्षा भारताकडे लक्ष द्यायला हवे - डाॅ. माशेलकर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2022 4:26 PM

भारताला प्रगती करायची असेल तर त्यासाठी इनाेव्हेशन वाढायला हवे

पुणे : देशाला स्वातंत्र्य मिळून नुकतीच ७५ वर्षे पूर्ण झाली. आपण त्याला ‘इंडिया ७५’ असा उल्लेख करताे आणि वरवरची विकासाची दृश्ये पाहताे. पण आपण भारत ७५ असे म्हणत नाही. काेराेनानंतरच्या काळात भारतापुढे अनेक आव्हाने आहेत. त्यापैकी गरिबी हे एक आहे. म्हणून भारताला सर्वसमावेशक, वेगवान प्रगती करण्याची गरज आहे, असे विचार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.

पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानच्या यंदाचा पुणे नेत्रसेवा राष्ट्रीय पुरस्कार हैदराबादच्या एल. व्ही. प्रसाद, आय इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गुल्लापल्ली एन. राव यांना प्रदान करण्यात आला. या वेळी डॉ. माशेलकर बाेलत हाेते. 

डाॅ. माशेलकर म्हणाले की, भारताला प्रगती करायची असेल तर त्यासाठी इनाेव्हेशन वाढायला हवे आणि ते वाढत आहे. सन २०१६ ते १७ मध्ये देशात वर्षाला एक युनिकाॅर्नची नाेंद व्हायची. आता, आठवड्याला एका युनिकाॅर्नची नाेंद हाेत आहे, ही बाब समाधानकारक आहे. त्यासाठी आपल्या आकांक्षा माेठ्या हव्यात. देशाला गांधींच्या विचाराची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुरस्काराला उत्तर देताना डॉ. गुल्लापल्ली राव म्हणाले की, आजही देशात प्रत्येक वर्षी एक कराेड लाेक एका वेळी हाॅस्पिटलमध्ये भरती झाल्याने दारिद्र्यरेषेखाली जातात. डॉक्टरांनी रुग्णसेवेसाठी व समाजासाठी वेळ दिल्यास मोठ्या प्रमाणावर बदल घडू शकतो.

 

टॅग्स :PuneपुणेIndiaभारतMahatma Gandhiमहात्मा गांधीscienceविज्ञान