शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला चारही बाजूंनी घेरलंय, मी तुमच्यात असो वा नसो…’’, सनसनाटी दावा करत जरांगे पाटलांचं भावूक आवाहन
2
गुजरातमध्ये भिंत कोसळल्याने ७ मजूरांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
3
'बापमाणूस' सचिन तेंडुलकरच्या लाडक्या लेकीला शुभेच्छा, म्हणाला- "सारा, मी खूप नशीबवान,.."
4
'खाकी'तील बापमाणूस! झुडपात सापडली नवजात मुलगी; पोलीस अधिकारी घेणार दत्तक
5
Ranji Trophy Elite 2024-25 : अय्यरच्या पदरी 'भोपळा'; टीम इंडियात कमबॅकचा मार्ग कसा होईल मोकळा?
6
"नवी मुंबई विमानतळाला श्री रतन टाटा यांचं नाव द्यावं", अभिनेते परेश रावल यांची मागणी
7
"आचारसंहिता लागेपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घ्या अन्यथा…’’ मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
8
'शिवाजी पार्कवर काँग्रेस, राष्ट्र्रवादीचे मिक्स विचार', इकडे हिंदूत्वाचा विचार';गुलाबराव पाटलांचा पलटवार
9
शेअर बाजारात गुंतवणूकीचं टेन्शन येतं, मग 'हे' सुरक्षित पर्याय आहेत की; मॅच्युरिटीवर मिळणार जबरदस्त रिटर्न
10
"...यासाठी आयुष्यातील २२ वर्षे खपवली नाही"; पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात व्यक्त केली खंत
11
"..आता ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही का?", १७ जातींच्या समावेशावरून जरांगे पाटलांचा सवाल
12
अनोखी क्रिकेट स्पर्धा रिटर्न! ६ खेळाडू आणि ५ ओव्हर्स; भारताचा संघ जाहीर, केदार जाधवला संधी
13
'आत्महत्या म्हटलं की दक्षिणेतील नेत्यांची आठवण येते'; लक्ष्मण हाकेंनी पंकजा मुंडे-धनंजय मुंडेंना काय केली विनंती?
14
दो जिस्म, एक जान... 'बिग बॉस मराठी' फेम निक्की-अरबाझचं रोमँटिक फोटोशूट, पाहा Photos
15
हरियाणाच्या कैथलमध्ये भीषण अपघात; कालव्यात पडली कार, एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू
16
HAL as Maharatna: 'महारत्न' कंपन्यांच्या यादीत आणखी एका कंपनीची एन्ट्री; HAL बनली १४ वी सरकारी कंपनी; पाहा यादी
17
ढुंढो ढुंढो रे... Live मॅचमध्ये चेंडू झुडुपात गेला, ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायन जंगलात उतरला अन्... (Video)
18
महाराष्ट्रातील होमगार्ड्सना देशात सर्वाधिक मानधन; दुप्पट रकमेची फडणवीसांकडून घोषणा
19
IND vs NZ Test : टीम इंडियाची घोषणा अन् RCB ला 'विराट' फायदा; फ्रँचायझीला मिळाली सुवर्णसंधी
20
"यावेळी रावणाचे अखेरचं दहन"; डुप्लिकेट मेळावा म्हणत संजय राऊतांची CM शिदेंवर टीका

साखर कारखाने सुरू होतील की नाही, याची शाश्वती नाही

By admin | Published: July 08, 2015 1:20 AM

‘‘राज्यात पुढच्या वर्षी साखर कारखाने सुरू होतील की नाही, याची शाश्वती राहिलेली नाही. तेव्हा साखर उद्योग आणखीन अडचणीत येतो की काय असे वाटते,’’

दौंड : ‘‘राज्यात पुढच्या वर्षी साखर कारखाने सुरू होतील की नाही, याची शाश्वती राहिलेली नाही. तेव्हा साखर उद्योग आणखीन अडचणीत येतो की काय असे वाटते,’’ असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौंड येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले.पवार म्हणाले, ‘‘सध्याच्या परिस्थितीत साखरेचे भाव कमी झाले आहेत. परिणामी ऊसउत्पादक सभासदांना एफआरपीप्रमाणे दर देता आला नाही. साखरेचे भाव कमी झाल्याने साखर कारखाने अडचणीत आले आहेत. त्यामुळे बहुतांशी साखर कारखान्यांना आर्थिक फटका बसला आहे. ही गंभीर बाब आहे. तेव्हा साखर कारखान्यांना आर्थिकदृष्ट्या ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी पुढाकार घेऊन साखर कारखान्यांच्या संदर्भात सकारात्मक धोरण अवलंबिले पाहिजे, की जेणेकरून साखर कारखानदारी मोडीत निघणार नाही. पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यात सर्वत्र गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, शेतकरी हवालदिल झाला असून, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येते की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.’’ पाऊस पडला नाही, तर शेतकऱ्यांबरोबरीने समाजातील इतर अन्य घटक अडचणीत येईल आणि याचा परिणाम आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण होण्यात होईल. तेव्हा उपलब्ध आहे ते पाणी जपून वापरावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले.