शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
2
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
3
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
5
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
6
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
7
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
8
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
9
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
10
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
11
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
12
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
13
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
14
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
15
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
16
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
17
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
18
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
19
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
20
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं

राज ठाकरे यांच्या बोलण्याला महत्त्व देण्याची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 4:14 AM

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढल्याचा आरोप ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. याबाबत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढल्याचा आरोप ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. याबाबत तुम्हाला काय वाटते ?’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले तेव्हा ते म्हणाले, ‘‘शरद पवार साहेबांनी कायमच पुरोगामी विचार मांडले आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहेत. काही लोक असे काही तरी बोलत राहतात, त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही,’’ असे सांगत अजित पवार यांनी राज ठाकरे यांचे नाव घेणे टाळून दुर्लक्ष केले.

हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचे राजकारण सुरू झाले आहे का? असा सवाल राज ठाकरे यांना करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला होता. यावर अधिक भाष्य करणे अजित पवार यांनी टाळले.

----------

आरक्षणाचा मुद्दा केंद्राच्या हातात

महाराष्ट्रात असा ओबीसी व मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे, तसाच प्रश्न गुजरात, राजस्थान व अन्य राज्यांमध्ये देखील निर्माण झाला आहे. राज्यातील आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात गेला आहे. शासन म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोतच, पण सध्या आरक्षणाचा मुद्दा केंद्राच्या हातात आहे. त्यांनी मनावर घेतले तरच मार्ग निघेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे स्पष्ट केले.