शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

चाळीस वर्षात एकही योजना नाही

By admin | Published: September 20, 2014 11:35 PM

1962 ते 72 मध्ये तत्कालीन आमदार स्व. बापूसाहेब खैरे यांनी गराडे, घोरवडी, पिलाणवाडी, नाझरे या धरणांची निर्मिती केली. आज ही धरणो वजा केली,

सासवड : ‘पुरंदर तालुक्यावर दुष्काळी म्हणून शिक्का आहे. 1962 ते 72 मध्ये तत्कालीन आमदार स्व. बापूसाहेब खैरे यांनी गराडे, घोरवडी, पिलाणवाडी, नाझरे या धरणांची निर्मिती केली. आज ही धरणो वजा केली, तर तालुक्यात काय राहील?’ असा सवाल करून गेल्या 42 वर्षात लोकप्रतिनिधींनी पाण्यासाठी एकही प्रकल्प राबविला नाही किंवा त्यासाठी प्रय}ही केले नाहीत, असे प्रतिपादन संजय जगताप यांनी केले. 
पिंपळे (ता. पुरंदर) येथे युवक काँग्रेसच्या शाखेचे उद्घाटन संजय जगताप यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. जगताप म्हणाले, ‘‘सासवडमध्ये 1क् वर्षापूर्वी  पाण्याची टंचाई होती. दररोज 5क् टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. चंदुकाका जगताप यांच्या हाती नगरपालिकेची सत्ता आल्यावर वीर धरणातून पाणी योजना करून सासवडचा पाणीप्रश्न कायमचा मिटविला. आज सासवड पाण्याबाबत स्वयंपूर्ण आहे.’’
निवडून आल्यावर लोकप्रतिनिधी स्वत:च्या गावात किती दिवस राहिले, असा सवाल करून सासवड स्वयंपूर्ण व सुरक्षित झाल्यामुळे विद्यमान लोकप्रतिनिधी निवडणुकीनंतर आपल्या गावी न राहता सासवडला राहायला आले, असे जगताप यांनी सांगितले. 
आमदारांनी स्वत: एकही संस्था स्थापन केली नाही; उलट आमच्या संस्थेतील कर्मचा:यांना पगार देत नाही, अशी खोटी माहिती ते देत आहेत, असे जगताप म्हणाले.
या वेळी जिल्हा परिषद सदस्या मनीषा काकडे, प्रदीप पोमण, गणोश मेमाणो, प्रा. शशिकांत काकडे, पिंपळे, युवक काँग्रेसचे अक्षय क्षीरसागर, सचिन भणगे, संदीप लोळे आदींनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी शिवसेनेतून प्रशांत वाल्हेकर, तानाजी ए. चव्हाण, राष्ट्रवादीतून तानाजी चव्हाण यांसह अनेक कार्यकत्र्यानी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 
या वेळी पंचायत समिंती सदस्य दत्ता झुरंगे, विठ्ठल   मोकाशी, अप्पा दिघे, उत्तमभाऊ पोमण, श्रीरंग खेनट, किसन खेनट, सोपान भणगे, संजय पोमण, लालबहाद्दूर खेनट, भीमराव कांबळे, दत्तात्नय खेनट, संपत खेनट, सतीश पोमण, नंदू पोमण, दशरथ पोमण यांसह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)