शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

जवानांना संरक्षण न देणाऱ्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही; शरद पवार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 09:01 IST

पुलवामामध्ये जवानांना विमाने न मिळाल्याने त्याचा जीव गेला, त्यामुळे अशा सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही

सासवड (पुणे) : ज्या सरकारला देशाच्या जवानांचे संरक्षण करता येत नाही, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. सासवड (ता. पुरंदर) येथे सोमवारी आयोजित शेतकरी व युवक मेळाव्यात ते बोलत होते.

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केंद्र सरकारच्या निष्काळजीपणामुळेच पुलवामा हल्ला झाल्याचा आरोप केला होता. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘पुलवामामध्ये जवानांना विमाने न मिळाल्याने त्याचा जीव गेला, त्यामुळे अशा सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही,’ असे पवार म्हणाले.

आज शेतकरी अडचणीत आहे. अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. संकटातील शेतकऱ्यांना बाहेर काढणे सरकारची जबाबदारी आहे. शेतकरी आत्महत्या करतात, हे दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारने मदत केली पाहिजे, असेही पवार म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारForceफोर्सPoliticsराजकारणpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला