शहरं
Join us  
Trending Stories
1
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
2
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
3
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
4
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
5
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
6
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
7
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
8
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
9
जेव्हा रितेशने जिनिलीयासोबत केलेलं ब्रेकअप, अभिनेत्रीची झालेली वाईट अवस्था, म्हणाली- "त्याने मला मेसेज करून..."
10
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
11
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
12
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
13
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
14
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
15
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
16
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
17
Weightloss Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
18
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
19
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
20
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS

‘वॉटर कप’ स्पर्धेचे आज पारितोषिक वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 12:01 AM

मागील वर्षी तीन तालुक्यांपासून सुरू झालेली ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धा यंदा ३० तालुक्यांमध्ये घेऊन महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात आले.

पुणे : मागील वर्षी तीन तालुक्यांपासून सुरू झालेली ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धा यंदा ३० तालुक्यांमध्ये घेऊन महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात आले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या ‘वॉटर हिरोज्’चे कौतुक करण्याबरोबरच विजेत्यांच्या सन्मानासाठी ‘पानी फाउंडेशन’च्या वतीने उद्या, रविवारी पारितोषिक वितरण बालेवाडी येथील शिवछत्रपती स्पोटर््स कॉम्प्लेक्समध्ये सायं. ५ वाजता आहे.प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी फाउंडेशनचे सह-संस्थापक आमीर खान आणि ४००० ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत. यंदा ८ एप्रिल ते २२ मे या कालावधीत ३० तालुक्यांमध्ये ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेसाठी शंभर गुणांची पत्रिका तयार करण्यात आली आहे. गावाचा ताळेबंद मांडण्यापासून वॉटर बजेट, हायड्रो मार्कर अशा गोष्टी प्रशिक्षणाच्या माध्यमातून माहिती करून देण्यात आल्या आहेत. ही चळवळ लोकवर्गणीतून उभी राहिली असली, तरी ४५ दिवसांत जलसंधारणाची सर्व कामे होणे शक्य नाही. ही रक्कम त्या कामांसाठी वापरली जावी, हा उद्देश आहे. झाडे जगली आहेत का, शोष खड्डे कार्यरत आहेत का, यावर नियंत्रण ठेवले जात आहे, त्यासाठी बक्षीस देणार असल्याचे भटकळ यांनी सांगितले.विजेत्या तीन गावांना बक्षिसेस्पर्धेतील विजेत्या तीन गावांना प्रत्येकी अनुक्रमे ५० लाख, ३० लाख आणि २० लाख रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी किरण राव आणि डॉ. अविनाश पोळ उपस्थित होते.