शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

बेकायदा बांधकामे पिंपरीत सुरूच

By admin | Published: April 26, 2016 1:11 AM

शासन अध्यादेशाची प्रतीक्षा न करता, कारवाईची टांगती तलवार कायमची दूर झाली, अशी समजूत करून घेतलेल्यांनी राजरोस पुन्हा अवैध बांधकामे सुरू केली आहेत.

पिंपरी : शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाबाबत मागील महिन्यात शासन स्तरावर सकारात्मक घोषणा झाली. रीतसर शासन अध्यादेशाची प्रतीक्षा न करता, कारवाईची टांगती तलवार कायमची दूर झाली, अशी समजूत करून घेतलेल्यांनी राजरोस पुन्हा अवैध बांधकामे सुरू केली आहेत. आतापर्यंत केलेल्या अवैध बांधकामांवर तोडगा निघण्याचा मार्ग मोकळा झाला असताना, पुन्हा अशा बांधकामांचा जोर वाढल्याने महापालिका हतबल झाली आहे. अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाबाबत निर्णक्ष अपेक्षित असताना नागरिकांना संयम उरलेला नाही. शासनादेशानंतर अनधिकृत बांधकाम करता येणार नाही, हे लक्षात घेऊन तत्पूर्वीच अनधिकृत बांधकामे उकरण्याची घाई केली जात आहे. (प्रतिनिधी)