शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

भारतीय सैनिकांनी १९७१ च्या युद्धात साहस, शाैर्य अन् पराक्रम गाजवत मिळवलेल्या विजयाची जगाच्या इतिहासात नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 21:39 IST

लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन : स्वर्णिम विजय रॅलीचे पुण्यात जल्लोषात स्वागत

ठळक मुद्देयुद्धात सहभागी झालेल्या निवृत्त जवानांनी ही मशाल राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे आणत शहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली

पुणे : १९७१ च्या युद्धात भारतीय सैनिकांनी अतुलनीय साहस, शाैर्य आणि पराक्रम गाजवत शत्रुला नामोहरम केले. यामुळे बांग्लादेश स्वतंत्र झाला. या निर्णायक लढाईत पाकिस्तानच्या ९३ हजार सैनिकांनी आत्मसमर्पण केले. याची नोंद जगाच्या इतिहासात नोंदवली गेली, असे प्रतिपादन दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांनी केले.

१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील गौरवशाली विजय आणि बांग्लादेशाच्या निर्मितीला या वर्षी ५० वर्ष पुर्ण झाले. हे वर्ष स्वर्णिम विजय वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. या निमित्त विययी मशाल दक्षिण मुख्यालयाच्या क्षेत्रातून काढण्यात आली. या मशालीचे आमगन शुक्रवारी पुण्यात झाले. कात्रज येथे या मशालीचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर दुचाकी रॅली आणि १९७१ च्या युद्धात सहभागी झालेल्या निवृत्त जवानांनी ही मशाल राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे आणत शहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांनी मशालीचे स्वागत केले. विजय मशालीच्या स्वागतासाठी युद्ध स्मारक येथे भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी सैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमाला बांगलादेशचे उप उच्चायुक्त लुत्फोर रहमान उपस्थित होते.

३१ ऑक्टोबरला या मशालीचे नाशिकला प्रस्थान होणार 

वीर नारी, जेष्ठ माजी सैनिक आणि १९७१ च्या युद्धातील दिग्गजांनीही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. आर्मी कमांडर यांनी या दिग्गजांचा आणि वीर नारींचा सत्कार केला. त्यांच्याबद्दल दृढ ऐक्य आणि कृतज्ञता व्यक्त केली. पुण्यातील विजय मशालीच्या मुक्कामाच्या नियोजित महिन्याभराच्या उत्सवात, विजय मशाल आयएनएस शिवाजी लोणावळा, पुणे विद्यापीठ, शनिवार वाडा, फर्ग्युसन महाविद्यालय, शिवाजी नगर, पोलीस परेड ग्राउंड इत्यादी महत्वाच्या ठिकाणी नेण्यात येणार आहे. ३१ ऑक्टोबरला या मशालीचे नाशिकला प्रस्थान होणार आहे.

टॅग्स :Puneपुणेnda puneएनडीए पुणेDefenceसंरक्षण विभाग