शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

पाण्याची राजरोस चोरी

By admin | Published: June 02, 2016 12:38 AM

उरुळी कांचन गावाला पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, म्हणून मुळा-मुठा उजव्या कालव्याचे पाणी शिंदवणे येथे लोखंडी ढाप्याच्या सहाय्याने अडविण्यात आले आहे.

उरुळी कांचन : उरुळी कांचन गावाला पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, म्हणून मुळा-मुठा उजव्या कालव्याचे पाणी शिंदवणे येथे लोखंडी ढाप्याच्या सहाय्याने अडविण्यात आले आहे. परंतु या पिण्यासाठी म्हणून अडविलेल्या पाण्याची कालवा परिसरातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर राजरोस चोरी होत असताना आणि भीषण पाणीटंचाई असताना उरुळी कांचन ग्रामपंचायत प्रशासन चक्क झोपल्याने गावाला पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या उद्देशाने मागील महिन्यात तीव्र विरोध पत्करून पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुठा कालव्याद्वारे खडकवासला धरणातून उन्हाळी आवर्तन फक्त पिण्याच्या वापरासाठी म्हणून सोडले होते. कालव्यातील पाण्याचे आवर्तन सुरू असताना कालव्याच्या परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला, तसेच पोलिसांचा व पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवून पाणीचोरी होऊ दिली नव्हती.