शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

‘जीपीएस’द्वारे विद्यार्थ्यांचा ठावठिकाणा

By admin | Published: September 26, 2015 1:50 AM

घराजवळ आलेल्या स्कूलबसमधून मुलगा शाळेत गेला, दुपारी, सायंकाळी शाळेची वेळ संपली, अपेक्षित वेळेत स्कूल बस परत आली नाही, तर पालकांना काळजी वाटते.

संजय माने , पिंपरीघराजवळ आलेल्या स्कूलबसमधून मुलगा शाळेत गेला, दुपारी, सायंकाळी शाळेची वेळ संपली, अपेक्षित वेळेत स्कूल बस परत आली नाही, तर पालकांना काळजी वाटते. हुरहुर वाटू लागते. पालक चिंताग्रस्त होतात. आधुनिकतेची कास धरलेल्या शहरातील काही खासगी शाळांनी स्कूल बसला जीपीएस यंत्रणा बसवून पालकाची ही हुरहुर दूर केली आहे. विद्यार्थी शाळेच्या बसने निघाल्यानंतर तो कोठे आहे, घराजवळ तो किती वेळात पोहोचेल, याची माहिती मोबाइल एसएमएसद्वारे पालकांना मिळू लागल्याने पालकांची चिंता दूर झाली असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने ही सुविधा उपयुक्त ठरू लागली आहे.सुभद्रा एज्युकेशन संस्थेच्या मोरवाडी, पिंपळे सौदागर आणि मोशी येथील शाळांमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना सेन्सर असलेली ओळखपत्रे देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या २५ स्कूल बसला जीपीएस यंत्रणा जोडली आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाली असून, पालकांना घरबसल्या आपल्या पाल्याची माहिती मिळू लागली आहे. शाळा सुटल्यानंतर मुलगा बसमध्ये बसल्यापासून ते पदोपदी पालकांना एसएमएसद्वारे माहिती मिळू लागली आहे. घराजवळ बस येण्यास थोडा अवधी उरला असताना पाच मिनिटांत घराजवळ बस पोहचेल, अशी पूर्वकल्पना देणारा मोबाइलवर एसएमएस मिळतो.