शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

तुम्ही नाेटबंदी केलीत शेतकरी वाेटबंदी केल्याशिवाय राहणार नाहीत : याेगेंद्र यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 19:14 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊसाची एफआरपी मिळावी यासाठी पुण्यातील अलका टाॅकीज पासून ते साखर संकुल पर्यंत पायी माेर्चा काढला. या माेर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांच्याबराेबरच याेगेंद्र यादव सहभागी झाले हाेते.

पुणे : शेतकरी सरकारकडे भीक मागत नसून त्यांचे हक्काचे पैसे मागत आहेत. ते त्यांच्या विकलेल्या मालाचे पैसे सरकारी नियमानुसारच मागत आहेत. त्यामुळे ते नाकारण्याचा अधिकार सरकारला नाही. माेदी सरकारने नाेटबंदी केली तशी शेतकरी आता त्यांची वाेटबंदी केल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा याेगेंद्र यादव यांनी दिला. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊसाची एफआरपी मिळावी यासाठी पुण्यातील अलका टाॅकीज पासून ते साखर संकुल पर्यंत पायी माेर्चा काढला. या माेर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांच्याबराेबरच याेगेंद्र यादव सहभागी झाले हाेते. त्यावेळी ते बाेलत हाेते. दुपारी 1.30 च्या सुमारास शेतकऱ्यांचा माेर्चा अलका टाॅकीज पासून साखर संकुलकडे काढण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील हजाराे शेतकरी या माेर्चात सहभागी झाले हाेते. 

यादव म्हणाले, एफआरपीची रक्कम ही काही हजार काेटींची आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या या मागणीचा गांभिर्याने विचार केला पाहिजे. जर महाराष्ट्रात शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचा हमीभाव मिळत नसेल तर देशातील शेतकऱ्यांना कुठले अच्छे दिन दाखवणार. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा संघर्ष हा संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचा संघर्ष आहे. गेल्या 70 वर्षात काॅंग्रेस सरकारने शेतकऱ्यांना दवाखान्यात भरती करण्याची वेळ आणली हाेती. तर भाजप सरकारने त्यांना सामान्य वार्डातून अतिदक्षता विभागात पाेहचवण्याची तयारी केली आहे. शेतकऱ्यांना एफ आर पी देण्यामागे सरकारचा राजकीय स्वार्थ असून निम्मे कारखाने राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आहेत तर निम्मे भाजप नेत्यांचे आहेत. त्यामुळे ते त्यांच्या स्वार्थासाठी शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत. अशा सरकारला आता घरी पाठवण्याची वेळ आली आहे. 

टॅग्स :Yogendra Yadavयोगेंद्र यादवPuneपुणेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना