शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

रायगडमध्ये यंदा ८,४०४ शाईच्या बाटल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 00:23 IST

भारतीय लोकशाहीत श्रीमंत असो वा गरीब, शिक्षित असो वा अशिक्षित, स्त्री असो वा पुरुष त्यास एकाच मताचा अधिकार आहे.

- जयंत धुळप अलिबाग : भारतीय लोकशाहीत श्रीमंत असो वा गरीब, शिक्षित असो वा अशिक्षित, स्त्री असो वा पुरुष त्यास एकाच मताचा अधिकार आहे. आणि निवडणुकीत एकदा मतदान केल्यावर त्यास पुन्हा मतदान करता येऊ नये वा त्याने पुन्हा मतदान करू नये, यासाठी मतदाराने मतदान केल्यावर त्याच्या उजव्या हाताच्या आंगठ्यापासूनच्या दुसऱ्या बोटाला नखाच्या बाजूला शाई लावून त्याने मतदान केल्याची खूण करण्याची पद्धत आहे. १९५२ च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून ही पद्धत अमलात आली आणि त्यास यंदा ६७ वर्षे पूर्ण होत आहेत. ही खूण करण्याची शाई म्हसूर येथे तयार होते म्हणून या शाईला म्हैसुरी शाई असेदेखील संबोधले जाते.रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड आणि कर्जत या सात विधानसभा मतदारसंघात येत्या २३ एप्रिल २०१९ रोजी होणाºया लोकसभा निवडणुकीतील मतदानाकरिता रायगड जिल्ह्यातील एकूण २२ लाख २५९ मतदारांच्या बोटाला मतदानानंतर शाईने खूण करण्याकरिता एकूण ८ हजार ४०४ शाईच्या बाटल्या वापरण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक साधनसामग्री समितीचे प्रमुख तथा तहसीलदार प्रकाश संकपाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.।शाईचा पूर्वइतिहास...‘इंडेलिबल इंक’ म्हणून ओळखल्या जाणाºया या शाईचा मतदान प्रक्रियेत सर्वप्रथम भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांनी केला.या शाईची निर्मिती दक्षिण भारतातल्या म्हैसूर येथील ‘पेंट अ‍ॅण्ड वार्निश लिमिटेड’ या कंपनीकडून करण्यात येते.सन १९३७ मध्ये या कंपनीची स्थापना तत्कालीन म्हैसूर प्रांताचे महाराज नलवाडी कृष्णराजा वाडियार यांनी केली.ही शाई खुल्या बाजारात उपलब्ध नाही. ती केवळ विविध सरकारे आणि निवडणुकीत सहभागी झालेल्या संस्थांनाच विकली जाते. देशातही निर्यात केली जाते.।शाई ४० सेकंदात सुकते आणि ७२ तास टिकून राहतेसिल्व्हर नायट्रेट या रसायनाचा वापर करून करण्यात येणाºया या शाईचा पाण्याशी संपर्क आला तरी ती पुसली जात नाही. बोटाच्या पेशी जशा जुन्या होत जातात तशी ही शाई निघून जाते. बोटावर लावल्यावर ही शाई केवळ ४० सेकंदात सुकते आणि किमान ७२ तास टिकून राहते.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगड