शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

राज्यात इंडिया आघाडी ३५ जागा जिंकेल, आमदार जयंत पाटील यांचा विश्वास; पाटील कुटुंबाने बजावला मतदानाचा हक्क

By राजेश भोस्तेकर | Updated: May 7, 2024 10:19 IST

रायगड लोकसभा मतदार संघासाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्यात काँग्रेस, शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात असलेली पूर्वीची भांडण मिटली असून इंडिया आघाडीचे ठाकरे सेनेचे उमेदवार अनंत गीते हे मोठ्या फरकाने विजयी होतील. राज्यात इंडिया आघाडीच्या ३५ जागा निवडून येतील असा विश्वास शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी बोलून दाखवला आहे. 

रायगड लोकसभा मतदार संघासाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. शेकापचे आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया पाटील, भावना पाटील, ऍड आस्वाद पाटील, चित्रा पाटील यांनी पेझारी येथील ना ना पाटील हायस्कूल येथील मतदान केंद्रात आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी इंडिया आघाडी ही राज्यात आघाडीवर राहील असा विश्वास आमदार जयंत पाटील यांनी बोलून दाखवला आहे. मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन ही पाटील यांनी जनतेला केले आहे. 

इंडिया आघाडी मध्ये २८ पक्ष असून प्रागतिक पक्षाचाही समावेश आहे. इंडिया आघाडीत कुठेही फूट पडली नाही. काही ठिकाणी वाद झाले ते मिटविण्यात आले आहेत. नाशिक येथे कॉम्रेड गावित यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. तो काढण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. राज्यात इंडिया आघाडीच्या ३५ जागा येतील असा विश्वास आमदार पाटील यांनी बोलून दाखवला आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४