शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

ग्रामीण जनतेच्या न्यायासाठी उपाययोजना

By admin | Published: January 19, 2016 2:15 AM

आजही सर्वसाधारण माणूस बदललेला नाही, त्यामुळे न्यायव्यवस्थेशिवाय पर्याय नाही. परंतु दुर्गम डोंगराळ भागात भौतिक सुविधांच्या अभावामुळे ग्रामीण भागातील जनतेला

पोलादपूर : आजही सर्वसाधारण माणूस बदललेला नाही, त्यामुळे न्यायव्यवस्थेशिवाय पर्याय नाही. परंतु दुर्गम डोंगराळ भागात भौतिक सुविधांच्या अभावामुळे ग्रामीण भागातील जनतेला प्रामुख्याने तळागाळातील गोरगरिबांना न्याय मिळावा, त्यांचे जीवन सुखकारी व समृद्ध व्हावे म्हणून तालुक्याच्या ठिकाणी ग्रामन्यायालये सुरू करण्यात येत आहेत, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. रेखा सोंडूर बलदोटा यांनी पोलादपूर येथे महाड बार वकील असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितले. यावेळी त्यांच्या हस्ते ग्रामन्यायालयाचे उद्घाटन झाले.यावेळी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात तुटे वादविवाद, संवाद तो हितकारी, या समर्थांच्या ओवीचा उल्लेख करून त्या म्हणाल्या, या ग्रामन्यायालयाच्या माध्यमातून तंटे बखेडे, वादविवाद हे सुसंवादाने सुटतील अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमप्रसंगी रायगड जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीराम मोडक, दिवाणी न्यायाधीश अविनाश क्षीरसागर, महाड बार असोसिएशन अ‍ॅड. उदय देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे, आ. भरतशेठ गोगावले आदी उपस्थित होते.शारीरिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना या ग्रामन्यायालयांच्या माध्यमातून न्याय मिळणार असून दोन वर्षे शिक्षेपर्यंतचे दिवाणी व फौजदारी खटले चालविले जातील, अशी माहिती न्या. मोडक यांनी दिली.