शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
2
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
3
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
4
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
5
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
6
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
7
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
8
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
9
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
10
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
11
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
12
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
13
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
14
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
15
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
16
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
17
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
18
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
19
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
20
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली

पाली स्मशानभूमीची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2015 11:42 PM

सुधागड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून पालीची ओळख आहे. हे गाव आता नगरपंचायतीचे नाव धारण करून शहर बनण्याच्या मार्गावर आहे

पाली : सुधागड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून पालीची ओळख आहे. हे गाव आता नगरपंचायतीचे नाव धारण करून शहर बनण्याच्या मार्गावर आहे. मात्र आजही येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता अंधारात आहे. जवळपास एक किमी अंतर असलेल्या या रस्त्यावर निम्मे अंतरापर्यंत विजेचे खांब आहेत. परंतु लाईट नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अंत्ययात्रेसाठी जाताना व स्मशानभूमीच्या प्रेताग्नीच्या ठिकाणी आजही पेट्रोमॅक्स, बॅटरी आणि मोबाइल फ्लॅशच्या उजेडाचा आधार घ्यावा लागत आहे.पाली शहराची लोकसंख्या जवळपास दहा ते अकरा हजार आहे. शहरात तीन ते चार स्मशानभूमी आहेत. यापैकी पाली एसटी स्टॅन्ड, अंबा नदीच्या तीरावर असलेल्या या स्मशानभूमीचे बांधकाम, घाट आणि परिसराची स्वच्छता तसेच ग्रामपंचायतीमार्फत विजेचे मीटर आणि लाईटची सोय करण्यात आली होती. उत्कृष्ट स्मशानभूमी म्हणून बांधकाम झालेल्या या स्मशानभूमीला माणगाव येथील माजी आमदार अशोक साबळे यांनी भेट देऊन या प्रकारचे बांधकाम करावे, अशा सूचना अधिकारीवर्गाला दिल्या होत्या, अशी माहिती माजी सरपंच राजेश मपारा यांनी दिली. मात्र या स्मशानभूमीची नासधूस झाल्यानंतर या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी अंधाराची परिस्थिती आहे. रात्रीच्या वेळी मयताला येथे आणताना नागरिकांची गैरसोय होत आहे, असे मपारा यांनी सांगितले.