शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

मुरूड आगारातील गाड्या उशिरा सुटल्याने प्रवासी त्रस्त

By admin | Published: August 19, 2016 1:34 AM

मुरूड आगारातून मुंबई, ठाणे, शिर्डी, धुळे, बोरीवली आदी लांब पल्ल्याच्या गाड्या सुटत असतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक गाडी दीड ते दोन तास उशिराने सुटत

नांदगाव/ मुरूड : मुरूड आगारातून मुंबई, ठाणे, शिर्डी, धुळे, बोरीवली आदी लांब पल्ल्याच्या गाड्या सुटत असतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक गाडी दीड ते दोन तास उशिराने सुटत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. मुरूड आगारातून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसाला चार हजारच्या वर आहे. प्रत्येक गाडी उशिराने सुटल्याने शालेय विद्यार्थी शाळेत उशिराने पोहोचत आहेत. प्रवासी रोज गाड्या उशिराने सुटत असल्याने त्रस्त झाले आहेत.गुरुवारी मारुती नाका येथे राहणारे अमोल शेडगे हे बसथांब्यावर सकाळी नऊ वाजता उभे होते. ९:३० वाजता सुटणारी मुरूड-बोरीवली गाडी १०.३० वाजले तरी न आल्याने अखेर ते वैतागून आगाराच्या मुख्य ठिकाणी पोहोचले. त्यांनी कंट्रोल रूमकडे चौकशी केली असता त्यांना सहा गाड्या दुरुस्तीसाठी काढलेल्या असून त्यामुळे गाडी उपलब्ध नाही, असे सांगण्यात आले. तदनंतर आगार व्यवस्थापक तुषार गायकवाड यांना भेटून कैफियत मांडली. त्यांनीसुद्धा गाड्या दुरुस्तीसाठी काढल्यामुळे गाड्या उपलब्ध नसल्याचे सांगितले. प्रवाशांनी संताप व्यक्त केल्यावर त्यांनी एक अलिबाग गाडी सोडली. (वार्ताहर)मुंबई येथून मुरु डकडे येणाऱ्या गाड्या वेळेत पोहचत नाहीत. पावसाने विश्रांती घेतल्याने महामार्गावर खड्डे दुरु स्त करण्याचे काम सुरु आहे. तर काही ठिकाणी नवीन रस्ता हि बनविला जात आहे, अशा वेळी वाहतूक काही वेळासाठी थांबवली जात आहे. त्याचाच परिणाम गाड्या उशिराने मुरु ड आगरात पोहचत आहेत. - तुषार गायकवाड, आगारव्यवस्थापक, मुरूड